शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

थंडीचा आणखी दोन दिवस मुक्काम राहणार : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:29 IST

थंडीमुळे भाजीपाला गारठला आहे़

राहुरी : थंडीमुळे भाजीपाला गारठला आहे़ भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आवक घटली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याला तेजी येऊ लागली आहे़ क डक थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी ६़९ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली असून थंडीचा मुक्काम आणखी दोन दिवस राहणार आहे, असे विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.उत्तरेकडून महाराष्ट्रात थंड वारे येत आहेत.उत्तरेत पडलेल्या बर्फामुळे थंड वारे सुरू झाले आहेत़ बुधवार व गुरूवारपर्र्यंत थंडीचे प्रमाण अधिक राहणार आहे़ शुक्रवारनंतर थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत जाणार आहे़ फेबुवारी अखेरपर्यंत हिवाळा ऋतू राहणार आहे़ त्यानंतर मार्चमध्ये उन्हाळा ऋतू सुरू होणार आहे़ कडाक्याची थंडी कधी कमी होते याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे़ या थंडीचा गहू व हरभरा या पिकांना फायदा होत आहे़ मात्र वाढत्या थंडीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे़९ ते १३ जानेवारी येत्या पाच दिवसात अहमदनगर परिसरात कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहील़ किमान तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअस राहील़ कमाल आर्द्रता ७७ ते ७९ टक्के राहील़ कि मान आर्द्रता २८ ते ३३ टक्के राहील़ वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर इतका राहील. -ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग, महात्मा फु ले कृषी विद्यापीठ, राहुरी़थंडीचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतीमधील उत्पादनात घट झाली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे़ मात्र गहू व हरभरा पिकाला थंडीचा फायदा होत आहे़ पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ मनुष्याबरोबरच थंडीचा तडाखा जनावरांनाही सहन करावा लागत आहे. -भगवान झडे , शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी