शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

थंडीचा आणखी दोन दिवस मुक्काम राहणार : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:29 IST

थंडीमुळे भाजीपाला गारठला आहे़

राहुरी : थंडीमुळे भाजीपाला गारठला आहे़ भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आवक घटली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याला तेजी येऊ लागली आहे़ क डक थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी ६़९ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली असून थंडीचा मुक्काम आणखी दोन दिवस राहणार आहे, असे विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.उत्तरेकडून महाराष्ट्रात थंड वारे येत आहेत.उत्तरेत पडलेल्या बर्फामुळे थंड वारे सुरू झाले आहेत़ बुधवार व गुरूवारपर्र्यंत थंडीचे प्रमाण अधिक राहणार आहे़ शुक्रवारनंतर थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत जाणार आहे़ फेबुवारी अखेरपर्यंत हिवाळा ऋतू राहणार आहे़ त्यानंतर मार्चमध्ये उन्हाळा ऋतू सुरू होणार आहे़ कडाक्याची थंडी कधी कमी होते याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे़ या थंडीचा गहू व हरभरा या पिकांना फायदा होत आहे़ मात्र वाढत्या थंडीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे़९ ते १३ जानेवारी येत्या पाच दिवसात अहमदनगर परिसरात कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहील़ किमान तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअस राहील़ कमाल आर्द्रता ७७ ते ७९ टक्के राहील़ कि मान आर्द्रता २८ ते ३३ टक्के राहील़ वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर इतका राहील. -ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग, महात्मा फु ले कृषी विद्यापीठ, राहुरी़थंडीचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतीमधील उत्पादनात घट झाली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे़ मात्र गहू व हरभरा पिकाला थंडीचा फायदा होत आहे़ पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ मनुष्याबरोबरच थंडीचा तडाखा जनावरांनाही सहन करावा लागत आहे. -भगवान झडे , शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी