शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता

By admin | Updated: August 9, 2014 23:32 IST

अहमदनगर : कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

अहमदनगर : कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. या आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांसह प्राथमिक शिक्षकांच्या मुख्यालयात येण्या-जाण्यावर लगाम बसणार आहे. तालुक्याच्या ठिकाणाहून कितीही महत्वाचे काम अथवा फाईल असेल, ती शिपाया करवीच मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे.सामान्य प्रशासन विभाग ही प्रस्तावित आचारसंहिता तयार करत आहे. यात कोणत्या कर्मचाऱ्याचे काम आहे, ते तो कशा पध्दतीने किती वेळेत करतो, याच्या नोंदी या निमित्ताने ठेवता येणार आहेत. सर्वात महत्वाचे, कर्मचाऱ्यांना आता त्यांचे कामाचे मुख्यालय सोडताना लेखी परवानगी घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेत पाऊल ठेवता येणार नाही. तसेच अन्य कोणतीही कार्यालयीन अथवा व्यक्तिगत कामे असल्यास महिन्यातून पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारीच कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेत येण्याची मुभा देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत तालुक्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांत सर्वाधिक संख्या प्राथमिक शिक्षकांची आहे. या शिक्षकांवर या आचारसंहितेच्या निमित्ताने चाप बसणार आहे. सामान्य प्रशासन विभाग येत्या आठवड्यात ही आचारसंहिता तयार करत असून त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या मान्यतेने ती लागू करणार आहेत.(प्रतिनिधी)