शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

२१ व्या शतकातील बदल सर्वांनी स्वीकारले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST

शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि.१०) महाविद्यालयाच्या अर्घ्य अंक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष ...

शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि.१०) महाविद्यालयाच्या अर्घ्य अंक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. सचिव डॉ. अनिल राठी, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, अर्घ्यच्या संपादिका प्रा. सारिका शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. मालपाणी म्हणाले, जो आपले कर्म कौशल्याने करतो, तोच खरा कर्मयोगी असतो. प्रत्येकाने आपले कार्य कौशल्याने करण्यासाठी योग केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पहिले लिहायला शिकले पाहिजे, नंतर वाचायला आणि नंतर सांगायला शिकले पाहिजेे, तेव्हा ज्ञान परिपूर्ण मिळतेे. महाविद्यालयाच्या अर्घ्य अंकामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्वरचित साहित्य लिहिले आहे, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. शरद सावंत यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.