शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील पूल उभारण्यासाठी साखळी उपोषणाला सुरूवात

By शेखर पानसरे | Updated: February 2, 2024 15:25 IST

पूल खचून १५ महिने उलटले. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.

संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील नवीन पूल उभारणीसाठी संगमनेर नगर पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (दि. ०२) म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या वतीने तुटलेल्या पुलाजवळ समितीचे सदस्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. पूल खचून १५ महिने उलटले. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.श्री स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिरापर्यंत हा पूल होता. साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा आदी परिसर तसेच कासारा दुमाला आणि त्यापुढील गावांना हा पूल जोडतो. साई मंदिराच्या शेजारी दिगंबर गणेश सराफ विद्यालय आणि देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. प्रवरा, म्हाळुंगी नदीच्या परिसरात अनेक मंदिरे आहेत. मात्र, पूल खचल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांना दळणवळणाची मोठी अडचण होते आहे. पुलाच्या कामाची निविदा ५ डिसेंबर २०२३ ला प्रसिद्ध होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून २५ जानेवारीला कार्यारंभ आदेश काढण्यात आला. नवीन पुलाचे उभारणीचे काम हे जोपर्यंत सध्या जुन्या तुटलेल्या पुलावर असलेली पाईपलाईन स्थलांतर करत नाही. तोपर्यंत तुटलेला पूल जमीनदोस्त करून नवीन पूल उभारणीचे काम सुरू करणे अशक्य असल्याचे नगर परिषद प्रशासनाला माहिती असूनही ही पाईपलाईन स्थलांतर कामाची निविदा १९ जानेवारी २०२४ ला प्रसिद्ध करण्यात आली. या दोन्ही निविदा प्रसिद्ध करून पूर्ण करणे यातील वेळ वाया गेला आहे. असेही म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर