शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

उष्णतेमुळे नगरकरांच्या जीवाची काहिली

By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे़ तापमानात वाढ होऊन नगरचा पारा मंगळवारी ४१ अंशांवर पोहोचला होता़ उकाडा असह्य झाला

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे़ तापमानात वाढ होऊन नगरचा पारा मंगळवारी ४१ अंशांवर पोहोचला होता़ उकाडा असह्य झाला असून, पुढील शनिवारपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे़ त्यामुळे नागरिकांनी पुढील चार दिवस आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे़मान्सून पुढील आठवड्यात सक्रिय होण्याची शक्यता असतानाच अचानक उष्णतेची लाट आली आहे़ हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यभर १७ ते २१ या काळात उष्णतेची लाट असणार आहे़ तापमानात अचानक वाढ झाली आहे़ नगरचे तापमान मंगळवारी कमाल ४१ तर किमान २७ अंश होते़ पुढील दोन दिवस त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे़ सकाळी ८ वाजताच प्रखर ऊन पडले होते़ दुपारी वातावरणातील उकाडा वाढून घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते़ उन्हामुळे मळमळणे, डोकेदुखी, चक्कर येणे यांसारखा त्रास होत असून, उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ शहरासह जिल्ह्यात दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. प्राणीमात्रालाही उन्हाचा तडाखा बसत आहे. (प्रतिनिधी)