शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

आवडीच्या विषयातच करिअरची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:03 IST

अहमदनगर : बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या आवडीची शाखा निश्चित करून पुढील करिअरची दिशा ठरवावी,

अहमदनगर : बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या आवडीची शाखा निश्चित करून पुढील करिअरची दिशा ठरवावी, असे मत पुणे येथील सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस् व्हीआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा़ डॉ़ अभिजित औटी यांनी व्यक्त केले़ ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘महाविद्यालय आणि शाखा निवड’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते़ ते म्हणाले, अभियांत्रिकीला प्रवेश घेताना महाविद्यालयाची निवड हा महत्त्वाचा विषय असतो़ नामांकित महाविद्यालयांमध्ये शुल्क जास्त असते. मात्र, तेथे सुविधाही चांगल्या मिळतात़ शुल्क कमी असलेल्या महाविद्यालयांत बहुतांशीवेळा सुविधा मिळत नाहीत़ असे सांगत औटी यांनी महाविद्यालयाची निवड करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी प्रा़ केदार जोशी यांनी ‘अभियांत्रिकी म्हणजे नक्की काय?’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, कॅम्प राऊंड एकमध्ये जवळपास ८० ते ९० टक्के प्रवेश होतात़ दुसऱ्या व तिसऱ्या राऊंडची वाट पाहत बसल्यास प्रवेश संधी गमविण्याची शक्यता असते़ अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीत खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पीसीएम ग्रुपला किमान १५० गुण हवेत़ राखीव जागेसाठी १३५ गुण हवेत़ पीसीएमच्या गुणांची बेरीज कमी होत असेल तर केमेस्ट्री ऐवजी बायोलॉजी, बायोटेक, टेक्निकल यापैकी एका विषयातील गुणांसह १५० (खुला गट), १३५ (राखीव गट) झाले तरी तो विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतो़यावेळी महाविद्यालय, प्रवेश आणि करिअर या विषयी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या शंकांचे औटी व जोशी यांनी निरसन केले़ (प्रतिनिधी)