शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तालुक्यांच्या ठिकाणांसाठी आता पंधरा मिनिटाला बस

By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST

अहमदनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी १ जुलैपासून ‘तालुका ते तालुका’ व ‘तालुका ते जिल्हा’ अशा एसटी बसच्या नवीन फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन जिल्ह्यात सुरु आहे.

अहमदनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी १ जुलैपासून ‘तालुका ते तालुका’ व ‘तालुका ते जिल्हा’ अशा एसटी बसच्या नवीन फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन जिल्ह्यात सुरु आहे. यामुळे किमान पंधरा मिनिटे किंवा कमाल अर्ध्या तासाने प्रवाशांना बस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणांहून रात्री आठ-नऊ नंतर अनेक तालुक्यांना जाण्यासाठी बसची सुविधा नाही. यावरही पर्याय योजला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नगरचे विभागीय नियंत्रक अशोक जाधव यांनी सांगितले. ‘प्रशासन ते जनता’ संवाद या ‘लोकमत’च्या उपक्रमात ते बोलत होते. एसटी महामंडळाची स्थापना प्रवाशांना खात्रीशीर, किफायतशीर व सुरक्षित प्रवाशी सेवा मिळण्यासाठी झालेली आहे. त्यासाठीचे सर्व धोरणात्मक निर्णय एसटीचे संचालक मंडळ घेते. नगर विभागाचा विचार केला तर जिल्ह्यात एसटीची सेवा उत्तम आहे. जिल्ह्यातील ११ आगारांतून एसटीचे काम चालते. जिल्ह्यासाठी ७५० बसगाड्या, १४५० चालक, १४७५ वाहक तसेच ८५० तांत्रिक कर्मचारी वर्ग असा एसटीचा राबता आहे. तरीही अजून अडीचशे चालकांची गरज भासते आहे. ते उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. नवीन १०० चालक मिळाले आहेत. त्यामुळे येत्या जुलैपासून निरंतर बससेवा सुरू होणार आहे. तालुका ते तालुका व तालुका ते जिल्हा असा मार्ग त्यातून जोडला जाणार आहे. या मार्गावर सध्या गाड्या आहेत, परंतु त्यात प्रवाशांचा प्रतिक्षा वेळ कमी करण्यात येणार आहे. एस.टी. जाळे जिल्ह्यात विस्तृत करण्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)