शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

घरकुलाचा निधी परत आणू

By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST

कोपरगाव : घरकुल योजनेचा परत गेलेला सव्वाशे कोटीचा निधी पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले़

कोपरगाव : शहर विकासासाठी आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र आलो़ या शहराची ओंगळ प्रतिमा पुसून घरकुल योजनेचा परत गेलेला सव्वाशे कोटीचा निधी पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले़४० कोटी रूपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला़ अध्यक्षस्थानी कोसाकाचे माजी उपाध्यक्ष छबूराव आव्हाड होते़ यावेळी शहरातील मुख्य रस्त्याचे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर नामकरण फलकाचे अनावरण युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले़ प्रारंभी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई सातभाई यांनी प्रास्ताविक केले़ गटनेते डॉ़ अजेय गर्जे यांनी योजनेची माहिती दिली़ कार्यक्रमास बाजीरावर वरकड, माजी नगराध्यक्षा सुरेखा राक्षे, दिलीप दारूणकर, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते़आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहर विकासासाठी आम्ही सहमती एक्सप्रेस केली असून नगरसेवकांनी चुकीच्या कामांऐवजी तांत्रिकदृष्ट्या बरोबर असलेल्या कामांना पाठिंबा द्यावा़ कोपरगावच्या विकासासाठी साईबाबा जन्मशताब्दी सोहळ्यासाठी येणाऱ्या केंद्रीय योजनांमधून निधी आणू़बिपीन कोल्हे पुढे म्हणाले, कोपरगाव शहराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव माजी आयुक्त सीताराम कुंटे हे पाणी पुरवठा विभागाचे सचिव असताना देवुन तो तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्यामार्फत मंजूर केला़ सन २०४५ पर्यंत वाढणारी लोकसंख्या गृहित धरून योजनेचा आराखडा केल्याचे कोल्हे म्हणाले. . विस्तापित टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बाजारतळावर १३३ गाळे कामाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे़ सहकारात आम्ही एक होतो, तसं नगर पालिकेत ही मंडळी एकत्र का होत नाही, म्हणून आमच्यावर टिका व्हायची़ मात्र आम्ही आता त्याला पूर्णविराम दिला आहे़ नगरसेविका सपना मोरे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)