शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बोरावके महाविद्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

श्रीरामपूर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयाच्या परिसरात ४०० केशर आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षक ...

श्रीरामपूर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयाच्या परिसरात ४०० केशर आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याने वृक्षारोपण करत श्रमदानाचा आनंद घेतला.

संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांच्या उपस्थितीत उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील परिसरामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आले. एकूण ४३ एकर क्षेत्राचा परिसर विविध प्रकारचे झाडे व फुलांनी बहरला आहे. त्यात केशर आंब्यांची आता भर पडली आहे. यामुळे परिसर अधिकच निसर्गरम्य होईल, असे मीनाताई जगधने यांनी सांगितले. आंबा लागवडीमुळे परिसराचे सौंदर्य वाढेल व त्याचबरोबर आर्थिक उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास प्राचार्य डॉ. एन.एस.गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस. पोंधे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. ई. डी. औटी उपस्थित होते.

-----------