शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

२०४ पैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 15:36 IST

अहमदनगर : जिल्ह्यात २०४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाप्रणित मंडळांनी सत्ता मिळविल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड केला आहे़ पक्षाच्या ...

अहमदनगर : जिल्ह्यात २०४ ग्रामपंचायतींपैकी १०८ ग्रामपंचायतींवर भाजपाप्रणित मंडळांनी सत्ता मिळविल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड केला आहे़ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केल्यामुळेच भाजपाला हे मोठे यश मिळाल्याचे बेरड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़भाजपा प्रणित मंडळांनी १६४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार उभे केले होते़ तर ४० ग्रामपंचायतींमध्ये विविध स्थानिक आघाड्यांसह भाजपा निवडणुकीच्या आखााड्यात उरतला होता़ यातील पक्षाने दिलेल्या १६४ पैकी ८३ जागांवर सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपा पुरस्कृत आघाडीने लढविलेल्या ४० पैकी २५ जागांवरील सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत़ भाजपाने एकूण १०८ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली असून, मतदारांनी सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे बेरड यांनी म्हटले आहे़