शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपकडून दबावतंत्राचा वापर-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:27 IST

भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. 

संगमनेर : भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.  शुक्रवारी संगमनेरात आयोजित पत्रकार परिषदेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. ते म्हणाले, राजकारण करताना केंद्रीय पातळीवरील संस्थांचा उपयोग केला जातो आहे. भाजप सरकार हेच करते आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आली. यातील राजकारण सर्वसामान्य जनतेला समजते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांचा काहीही संबंध नसून ते बॅँकेचे कधी सभासद अथवा पदावर देखील नव्हते. पवारांनी पन्नास वर्षे राज्याच्या, देशाच्या संसदीय कार्यात सहभाग घेतला. महत्वाची पदे त्यांनी सांभाळली. केंद्रात, राज्यात कृषी क्षेत्रात त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले असून प्रत्येक कुटुंबापर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे. दौºयावर असताना त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस पाठविण्यात आली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सर्व सुरू आहे. भाजपात प्रवेश केलेल्या कुठल्याही लोकांना नोटीस पाठविली गेलेली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. राजकारण करताना भाजपचे धोरण चुकीचे असून लोकशाही मानणाºया सर्व घटकांनी याचा निषेध केला पाहिजे, असेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर