शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

भाजपकडून दबावतंत्राचा वापर-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:27 IST

भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. 

संगमनेर : भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.  शुक्रवारी संगमनेरात आयोजित पत्रकार परिषदेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. ते म्हणाले, राजकारण करताना केंद्रीय पातळीवरील संस्थांचा उपयोग केला जातो आहे. भाजप सरकार हेच करते आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आली. यातील राजकारण सर्वसामान्य जनतेला समजते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांचा काहीही संबंध नसून ते बॅँकेचे कधी सभासद अथवा पदावर देखील नव्हते. पवारांनी पन्नास वर्षे राज्याच्या, देशाच्या संसदीय कार्यात सहभाग घेतला. महत्वाची पदे त्यांनी सांभाळली. केंद्रात, राज्यात कृषी क्षेत्रात त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले असून प्रत्येक कुटुंबापर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे. दौºयावर असताना त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस पाठविण्यात आली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सर्व सुरू आहे. भाजपात प्रवेश केलेल्या कुठल्याही लोकांना नोटीस पाठविली गेलेली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. राजकारण करताना भाजपचे धोरण चुकीचे असून लोकशाही मानणाºया सर्व घटकांनी याचा निषेध केला पाहिजे, असेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर