शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बिहार पॅटर्नने जगविली ९५ टक्के रोपे

By admin | Updated: April 22, 2016 00:11 IST

अहमदनगर : सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध भागात केलेल्या १ लाख १३ हजार वृक्ष लागवडी पैकी ९५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे.

अहमदनगर : सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध भागात केलेल्या १ लाख १३ हजार वृक्ष लागवडी पैकी ९५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे. ही लागवड जिल्ह्यातील विविध तालुक्यात १०२. ३० किलोमीटरवर करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक एल.बी. बामबर्से यांनी दिली. बिहार पॅटर्नमुळे लागवड केलेली रोपे जगवता आली असे त्यांनी स्पष्ट केले. २०१५-१६ या वर्षभराच्या कालावधीत सामाजिक वनीकरण विभागाने नरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी), राज्य योजना आणि कॅम्प अंतर्गत ही १ लाख १३ हजार वृक्ष लागवड केली होती. रोहयोतून ९० किलोमीटर लांबीवर रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आली आहे. गट लागवड पध्दतीत १४. ४५ हेक्टरवर लागवड करण्यात आली असून कॅम्प अंतर्गत १२ किलोमीटरवर गट लागवडीत गावातील गायरान जमिनीवर ही लागवड झालेली आहेत. यात एका हेक्टरवर १ हजार १०० वृक्षाची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात १०२.३० किलोमीटरवर आणि १६ हेक्टरवर १ लाख १३ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचे बामबर्से यांनी सांगितले. यातील जवळपास ९५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याला बिहार पॅटर्न कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)