शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

तळेगावात उन्नत शेती विकास कार्यक्रमास सुरुवात

By admin | Updated: May 29, 2017 12:32 IST

कृषी विभागातर्फे उन्नत शेती विकास कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

लोकमत आॅनलाइन तळेगाव दिघे : कृषी विभागातर्फे उन्नत शेती विकास कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सरपंच प्रमिला जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नुकतेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शासनाच्या कृषी विषयक नवनवीन योजना, शेतकरी बचत गट, कृषी यांत्रीकीकरण, जलसंधारण, मागेल त्याला शेततळे या व इतर योजनांची माहिती देण्यात आली. कृषी अधिकारी संदिप जोर्वेकर यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. दहा शेतकरी मिळुन बचत गट करणे आवश्यक असल्याचे सांगत आता कोणत्याही योजनेचा निधी प्रत्यक्ष शेतक-याच्या खात्यावर जमा होणार आहे. तेव्हा शेतकरी बचत गटाशिवाय योजनांचा लाभ घेता येणार नसल्याचे जोर्वेकर यांनी सांगितले. कार्यक्रमात माती परिक्षण केलेल्या माती आरोग्य कार्डचे संबधित शेतक-यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला रमेश दिघे, भाऊसाहेब दिघे, संतोष दिघे, मच्छिंद्र दिघे, सुनिल दिघे, आण्णासाहेब दिघे, पंढरिनाथ इल्हे, विठ्ठल दिघे, तुकाराम दिघे, शरद भागवत, सोपान दिघे, चांगदेव दिघे, संजय दिघे, दगु दिघे, लतीफ शेख, वाळीबा दिघे, बबन दिघे, रोहित खेडकर, तबाजी दिघे, बाबासाहेब खोकराळे उपस्थित होते.