शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

राहात्यात बहुजन आक्रोश मोर्चा

By admin | Updated: April 19, 2017 19:47 IST

शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, इव्हीएम मशीन बंद करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राहाता येथे बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आॅनलाइन लोकमतराहाता (अहमदनगर) दि़१९- शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, इव्हीएम मशीन बंद करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राहाता येथे बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालय घोषणांनी दणाणून सोडले. शेतकऱ्यांना कर्ज माफी करा , शेतमाल व दुधास हमी भाव द्या, निळवंडे कालव्याची कामे त्वरित करा,ईव्हीएम मशिन बंद करुन निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी यासारख्या तीस मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर राहाता शहरातून घोषणा देत तहसील कार्यालयात मोर्चा दाखल झाला. मोर्चेकऱ्यांनी तहसील परिसर घोषणा देत दणाणून सोडला. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. अनिल माने म्हणाले की, आमच्या मागण्या संविधानिक आहेत. आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सरकारकडे मोर्चाव्दारे आक्रोेश करीत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत सरकार विरोधात आमचा लढा सुरु राहील. गरज पडल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केले जाईल. भारतीय विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थिनींनी निवेदन व संविधान प्रास्तविके चे वाचन केल्यानंतर प्रियंका म्हस्के, सुप्रिया मंतोडे ,नंदिनी मंतोडे यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. यावेळी शांताराम उपाध्ये, सोमनाथ दरंदले, सुनील बोऱ्हाडे, राजेंद्र बर्डे, दत्ता गोरे, अनिल सोमवंशी, विनायक निकाळे, निलेश दुरगुडे, सचिव बनसोडे, संतोष रोहम, अनिल मंतोडे यांची भाषणे झाली.