शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

समविचारी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:43 IST

चार वर्षे सत्ता काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देमोदी सरकारच्या कारभारावर टीका

अहमदनगर: चार वर्षे सत्ता काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.भाजपच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात त्यांनी कोणती चांगली कामे केली. याचा जाब विचारण्यासाठी देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यलया समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सह सचिव कॉ.सुभाष लांडे, कॉ.महेबुब सय्यद, कॉ.प्रशांत गायकवाड, कॉ.सुधीर टोकेकर, कॉ.बहिरनाथ वाकळे, कॉ.शंकर न्यालपेल्ली, कॉ. बाबा आरगडे, महादेव पालवे, लक्ष्मण नवले, शारदा बोगा, श्रीधर आदिक, भगवानराव गायकवाड, बापू राशीनकर, आप्पासाहेब वाबळे, अंबादास दौंड, पांडुरंग शिंदे, दिपक शिरसाठ, सतीश निमसे, लक्ष्मी कोडम, शोभा बिमन, विकास गेरंगे आदिंसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.भाजपा सरकारने निवडणुकीच्या काळात काढलेल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार, शेतकºयांची संपुर्ण कर्जमाफी करणार, राज्य भ्रष्टाचारमुक्त करणार, स्विस बँकेतील काळा पैसा भारतात आनणार आणि भारतातील जनतेसाठी अच्छे दिन आनणार अशी अनेक आश्वासने या सरकारने दिली होती. परंतू प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. फक्त भाजप व त्यांच्या आमदार, खासदार व मंत्र्यांनाच अच्छे दिन आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय