शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

अहमदनगरसह महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू - पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 12:48 IST

अहमदनगर : महाराष्ट्रातील अहमदनगरसह १३ जिल्ह्यात जलस्तर अत्यंत कमी होता. अशा जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

अहमदनगर : महाराष्ट्रातील अहमदनगरसह १३ जिल्ह्यात जलस्तर अत्यंत कमी होता. अशा जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून व्हॅर्च्युअल प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू आहे. गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी मिळणार आहे. हे काम महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात १९ लाख परिवाराला शुद्ध पाण्याची सुविधा मिळाली आहे. यामध्ये १३ लाख परिवाराला कोरोनाच्या काळातही पाणी पोहोचवले आहे, असे मोदी म्हणाले.

घर घर शौचालय, तसेच ‘नळ से जल’ पोहोचवून नागरिकांचा वेळही वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मायक्रो फायनान्सद्वारे सेल्फ हेल्प या स्वरुपात महिलांना कर्ज वाटप केले आहे. किसान क्रेडीट कार्डाचीही शेतकरी परिवाराला सुविधा दिली आहे. 

इथेनॉलचा प्रकल्पाचे महाराष्ट्रात शंभराहुन अधिक उद्योग सुरू  आहेत. तेलाचा पैसा जो बाहेर जात होता तो आता शेतकºयांच्या खिशात येईल. यामुळे साखर कारखान्यांना प्रोत्साहन दिले. पाण्याच्या प्रश्नावर स्व. विखे यांनी जनआंदोलन केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची ओळखच पाण्याच्या कामासाठी आहे.

घराघरात त्यांनी पाणी पोहोचवले. २६ योजनांद्वारा पाणी पोहचविले आहेत. यातील ९ योजना पूर्ण झाल्या आहेत. पाच लाख हेक्टर जमिनीला सिंचन मिळाले आहे. जुलै २०१८ मध्ये ९० सिंचन प्रकल्पांचे काम सुरू झाले होते. दोन-तीन वर्षात हे काम पूर्ण होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNarendra Modiनरेंद्र मोदी