शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

जामिनासाठी कोतकरांचे उच्च न्यायालयात अपिल

By admin | Updated: July 11, 2016 23:54 IST

अहमदनगर : शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर, संदीप कोतकर, अमोल कोतकर व सचिन कोतकर यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले

अहमदनगर : शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर, संदीप कोतकर, अमोल कोतकर व सचिन कोतकर यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. या अपिलावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. कोतकर यांनी दाखल केलेल्या अपिलाविरोधात या खटल्यातील मुख्य फिर्यादी शंकर राऊत यांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. चारही आरोपींविरोधात स्वतंत्र अर्ज दाखल करत त्यांचा गुन्हेगारी घटनांशी असलेला संबंध अधोरेखित केला केला आहे़ उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती सय्यद यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे़ अशोक लांडे खून खटल्यात भानुदास कोतकरसह त्याचे तीन मुले संदीप, अमोल व सचिन या चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ११ मे २०१६ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ या निकालाविरोधात आता कोतकर पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ या प्रकरणातील मुख्य फिर्यादी शंकर राऊत यांनी मात्र, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या वेगवेगळ्या चार अर्जात आरोपींचा कोणत्या गुन्हेगारी घटनांशी सबंध राहिला आहे, हे विषद केले आहे. आरोपींना जामीन दिल्यास फिर्यादी व साक्षीदारांना त्रास होऊ शकतो, असे नमूद केले आहे़