शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ माझ्यासाठी 'भारतरत्नच'!

By admin | Updated: January 28, 2015 13:57 IST

अमिताभ बच्चन यांना सरकार भारतरत्न देवो न देवो काही फरक पडत नाही, अमिताभ हे माझ्यासाठी भारतरत्नच असल्याची भावना जया बच्चन यांनी मंगळवारी साईदरबारी व्यक्त केली.

 शिर्डी : अमिताभ बच्चन यांना सरकार भारतरत्न देवो न देवो काही फरक पडत नाही, अमिताभ हे माझ्यासाठी भारतरत्नच असल्याची भावना जया बच्चन यांनी मंगळवारी साईदरबारी व्यक्त केली.मुंबईच्या ऊर्जा फौंडेशनच्या वतीने साई मंदिरातील वीज पुरवठय़ासाठी पाच किलो वॅटची सोलर सिस्टीम देणगी स्वरूपात देण्यात आली.जया बच्चन यांच्या हस्ते ही सिस्टीम विधीवत संस्थानला अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव, उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, एलआयसीच्या कार्यकारी संचालक उषा सांगवान,ऊर्जाचे पराग शुक्ला, मधु कपूर,संस्थानच्या विद्युत विभागाचे प्रमुख विजय रोहमारे,जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यावेळी उपस्थित होते.वीज बचतीवर परिणामकारक असलेल्या अशा प्रकल्पांचा केवळ साईमंदिरालाच नव्हे तर परिसराला लाभ व्हावा, त्यासाठीही ऊर्जाने पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी जया यांनी केले. उद््घाटन करणे आवडत नाही, मात्र साईदर्शनाच्या संधीची आपण वाटच पाहत असतो, त्यातूनच आपण या चांगल्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले.आज बसवण्यात आलेल्या सोलर सिस्टीमची किंमत जवळपास दहा लाखांपर्यंत आहे. याद्वारे ४.५ के.डब्ल्यू. इतक्या विजेच्या वापरातून साईमंदिर रोज किमान दहा तास सौर ऊज्रेने उजळून निघणार आहे. त्यामुळे दिवसास पंचेचाळीस युनिट वीज वाचणार असून सध्याच्या दरानुसार दररोज ३४५ व वर्षाला एक लाख पंधरा हजारांची बचत होणार आहे.