शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

ठाणगे, चव्हाण, काकडे, सुपेकर, उमापयांना अक्षरवैभव साहित्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:18 IST

सन २००० ते २०२० या कालखंडातील प्रकाशित साहित्याच्या सर्व प्रकारातील पुस्तके अक्षरवैभवतर्फे मागविण्यात आली होती. त्यातून साहेबराव ...

सन २००० ते २०२० या कालखंडातील प्रकाशित साहित्याच्या सर्व प्रकारातील पुस्तके अक्षरवैभवतर्फे मागविण्यात आली होती. त्यातून साहेबराव ठाणगे यांच्या चांगभलं या ललित लेखसंग्रहाला अक्षर वैभव ललित लेख पुरस्कार, तर बाळासाहेब चव्हाण लिखित बळी या नाटकास अक्षरवैभव नाट्य पुरस्कार, शिवाजीराव काकडे लिखित आबासाहेब आणि मी या चरित्रग्रंथास अक्षरवैभव चरित्रलेखन पुरस्कार, पुंजाहरी सुपेकर यांच्या जंगलातील पाहुणा या पुस्तकास बालसाहित्य पुरस्कार, आबासाहेब उमाप यांच्या वेदनेला पंख फुटले या कवितासंग्रहास काव्य पुरस्कार घोषित करण्यात आले.

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेल्या आणि तीच थीम पकडून आबासाहेब उमाप यांनी 'वेदनेला पंख फुटले' हा काव्यसंग्रह लिहिला आहे. समाजातील नष्ट होत चाललेल्या नीतीमूल्यांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांचा वेध घेत अनिष्ट प्रथांवर 'चांगभलं' या पुस्तकातून साहेबराव ठाणगे यांनी कोरडे ओढले आहेत. पुंजाहरी सुपेकर यांनी कल्पनारम्य मांडणी करून 'जंगलातील पाहुणा'मध्ये वेगळा आणि दखलपात्र प्रयोग केला आहे. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अनमोल कामगिरी करणाऱ्या परंतु काहीसे उपेक्षित राहिलेल्या आबासाहेब काकडे यांच्या चरित्राचा लक्षणीय वेध शिवाजीराव काकडे यांनी 'आबासाहेब आणि मी' या चरित्र लेखनात केला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथांचे प्रभावी चित्रण 'बळी ' या समस्याप्रधान नाटकात बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे. परीक्षण समितीने या कलाकृतीचे मूल्यमापन करून पुरस्कारांसाठी निवड केल्याचे शब्बीर शेख, कार्यवाहक रचना यांनी सांगितले.