शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: माझा हट्ट पुरविण्यासाठी नगर सक्षम : डॉ.सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 15:51 IST

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019

अहमदनगर : निवडणूक निकालानंतर भाजपचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी, ज्यांनी मला भाजपमध्ये जाण्याचा शुभसंदेश दिला, त्यांचे विशेष आभार, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधकांवर टीका केली़ तसेच त्यांनी हा विजय मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा असून, हा विजय आजोबांना श्रध्दांजली म्हणून अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिली़ही निवडणूक जिंकून तुम्ही १९९१ पुनरावृत्ती केली ?उत्तर- सन १९९१ मध्ये त्यांनी आमचा पराभव केला होता़ त्याची या निवडणुकीत विजय मिळवून परतफेड केली़ नगरच्या जनतेने माझा हट्ट पुरविलेला आहे़ त्यामुळे मला माझा हट्ट पुरविण्यासाठी कुठल्या आजोबाची गरज नाही़विजयाचे श्रेय तुम्ही कुणाला देता ?उत्तर- विजयाचे श्रेय या मतदारसंघातील गोरगरीब जनतेला आहे़ या मतदारसंघातील स्वच्छतेचे काम करणारा कामगार, फिटर, महापालिकेचा कर्मचारी आणि सर्वसामान्य माणसाला असून, त्यानंतर सेना-भाजपाचे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांना जाते़ या जिल्ह्यातील मतदार सूज्ञ आहे, त्यांनीच आपल्यावर मोठा विश्वास दाखविला आहे़ तो सार्थ करून दाखविणाऱ या जिल्ह्यातील जनतेला खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस आले आहेत़तुमचा पराभव करू म्हणणाऱ्यांबाबत काय सांगाल ?उत्तर- राधाकृष्ण विखे काँग्रेसमधून गेल्याने काही फरक पडणार नाही, असे म्हणणाºयांचे राज्यात काय झाले, हे सर्व राज्याने पाहिले आहे़ भाजपमध्ये जाण्याचा शुभसंदेश ज्यांनी दिला, त्यांचे विशेष आभार मानतो़ कारण त्यांच्यामुळेच मी भाजपमध्ये आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर