शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 17:22 IST

येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे.

श्रीगोंदा : येडगाव धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन १५ मार्चनंतर सोडता येईल, असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिका-यांनी शासनाला पाठविले आहे. त्यामुळे शासन काय भूमिका घेते महत्त्वाचे ठरणार आहे.कुकडी कालवा सल्लागार समितीची १५ फेब्रुवारी दरम्यान बैठक होणार होती पण धरणातील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेचा विचार घेऊन बैठकही लांबणीवर पडली आहे. कुकडी प्रकल्पात ८ हजार ७६ दशलक्षघनफुट (२६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये येडगाव ४७ टक्के, माणिकडोह १२ टक्के, वडज २५ टक्के, डिंभे ३७ टक्के, पिंपळगाव जोगे २५ टक्के अशी परिस्थिती आहे. पिंपळगाव जोगे धरणातील डेडस्टॉक मधून २ दशघनमीटर पाणी घेतल्याशिवाय येडगावमधून आवर्तन सोडतात येणार नाही. पिंपळगाव जोगे धरणात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा संपल्यानंतर पिंपळगावचे येडगावकडे झेपावणार आहे.कुकडीतून एकच आवर्तनकुकडीतून एक आवर्तन देता येऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पदाधिकारी शेतक-यांच्या फळबागांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. फळबागांना पाणी दिले तर वाड्या-वस्तीवर राहणा-या ५० टक्के लोकांचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो ही वस्तुस्थिती आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर