शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

छावण्या मंजुरीनंतर आता जनावरांची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:47 IST

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ छावण्यांना मंजुरी दिली खरी, मात्र यातील बहुतांश छावण्यांमध्ये अद्याप जनावरेच दाखल झालेली नाहीत.

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील ४६ छावण्यांना मंजुरी दिली खरी, मात्र यातील बहुतांश छावण्यांमध्ये अद्याप जनावरेच दाखल झालेली नाहीत. आपली जनावरे दुसऱ्या छावणीत जाता कामा नये, या गावातील राजकारणाचा फटका आता मुक्या प्राण्यांनाच बसला आहे.मंजूर छावण्यांपैकी बहुतांश छावण्या अद्याप सुरूच झालेल्या नाहीत. कमीत कमी ३०० जनावरे असणाऱ्या छावण्यांनाच शासन अनुदान देणार आहे. त्यामुळे हे ३०० जनावरे जमवण्याचे काम छावणीचालकांकडून सुरू आहे. काही गावांत तेवढे जनावरे तर आहेत. परंतु राजकारणातून किंवा विरोधातून जनावरे छावणीत येऊ दिले जात नाहीत. अनेक गावांत एकापेक्षा जास्तजण छावणी चालवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे गावात छावणी मंजूर असली तरी त्यात जनावरे जाण्यापासून रोखले जात आहेत. ऐनवेळी छावणीचा आपला प्रस्ताव मंजूर झाला, तर ३०० जनावरे आणायची कोठून, या स्पर्धेतूनही ही स्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनाच जास्त छावण्या मंजूर झाल्याचेही आरोप होत आहेत. एकंदरीतच दुष्काळात व तेही मुक्या प्राण्यांच्या बाबतीत आर्थिक गणितातून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळते आहे.आतापर्यंत जिल्ह्यात ४६ छावण्या मंजूरआतापर्यंत ४६ छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून यात सर्वाधिक २७ छावण्या पाथर्डी तालुक्यात आहेत. त्यानंतर पारनेर व जामखेड तालुक्यात प्रत्येकी ६, नगर व कर्जतमध्ये प्रत्येकी ३, तर श्रीगोंदा तालुक्यात १ छावणी मंजूर आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर