शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ नंतर देशातील राजकारणाचा पोत बिघडला : बाळासाहेब थोरात

By शेखर पानसरे | Updated: March 27, 2023 16:00 IST

अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? याला उत्तर द्यायला हवं होतं थोरात यांचं वक्तव्य.

शेखर पानसरेसंगमनेर : २०१४ नंतर देशातील राजकारणाचा पोत बिघडला आहे. दुर्देवाने आता कुणी विरोधी बोलल्यानंतर त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ७ फेब्रुवारीला लोकसभेत राहुल गांधी यांनी जे भाषण केले. आणि असा प्रश्न विचारला की, अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? हा प्रश्न आहे. याला उत्तर द्यायला पाहिजे होते. हे उत्तर देण्याऐवजी त्यांचा आवाज कसा बंद करता येईल. यावरच त्यांनी जोर दिला. अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

आमदार थोरात यांनी सोमवारी (दि. २७) संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. आपली लोकशाही आहे, आपली राज्यघटना आहे. मतमतांतरे त्यामध्ये आहेच आहे. सत्ताधारी आहे तसा विरोधी पक्ष आहे. सत्ताधाऱ्यांचे काम जसे देश किंवा राज्य चालविणे असते. तसे विरोधकांनी सुद्धा कुठे चुकत असेल तर त्यावर बोट ठेवणे असते. त्याकरिता भाषणे आदी सर्व काही चाललेले असते. हे निकोप लोकशाहीचे स्वरूप असते त्यामध्ये हे चालते. मात्र, दुर्देवाने आता कुणी विरोधी बोलल्यानंतर त्याचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असे ते म्हणाले

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात