शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

९८१ ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी

By admin | Updated: September 30, 2024 13:21 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून १ हजार ३१६ ग्रामपंचायतींपैकी ९८१ ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण झाली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून १ हजार ३१६ ग्रामपंचायतींपैकी ९८१ ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींचा निकर्षासह अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येते. यात ग्रामपंचायतींचे दप्तर, कॅश बुक, मासिक सभा आणि ग्रामसभांचे इतिवृत्त, विकास योजनांचे कॅश बुक, कर वसुली, पाणीपट्टी वसुली, राज्य सरकार, जिल्हा परिषद यांच्याकडून देण्यात येणारा १५ टक्के मागासवर्गीयांचा निधी, १० टक्के महिला व बालकल्याण आणि ३ टक्के अपंगाचा निधी खर्च झाला की नाही, याची तपासणी यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ही तपासणी करण्यात आली आहे. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींची आकडेवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत महाजन यांनी दिली. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींचा निकर्षासह अहवाल महिनाभरात जिल्हा परिषदेला सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. या तपासणीत अनियमितता आढळणाऱ्या ग्रामपंचायतींवर करवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. येत्या महिनाअखेर पर्यंत जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)