शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जिल्ह्यातील ६८ टक्के रुग्ण गेले घरी, केवळ ३२ टक्के रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:26 IST

अहमदनगर : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४ टक्के आहे. नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे गेल्या महिन्यात ८० टक्क्यांच्या पुढे होते. मात्र गत आठवड्यापासून रोज २० ते २५ रुग्ण वाढत आहेत. तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ६८ टक्के इतके आहे. रुग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत असल्याने बरे होणाºया रुग्णांची संख्या ही समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

सुदाम देशमुखअहमदनगर : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४ टक्के आहे. नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे गेल्या महिन्यात ८० टक्क्यांच्या पुढे होते. मात्र गत आठवड्यापासून रोज २० ते २५ रुग्ण वाढत आहेत. तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ६८ टक्के इतके आहे. रुग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत असल्याने बरे होणाºया रुग्णांची संख्या ही समाधानकारक असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात पहिला रुग्ण १२ मार्चला आढळला. त्यानंतर रोज एक ते दोन रुग्ण जिल्ह्यात आढळून यायचे. त्याची संख्या आता थेट २५ ते ४१ पर्यंत गेली आहे. सुरवातीच्या काळात १४ दिवसानंतर रुग्णाला बरे झाल्यानंतर सोडले जात होते. आता आठ ते दहा दिवसांनी रुग्ण बरे होत असून त्यांना घरी सोडले जात आहे. सरासरी रोज वाढणाºया रुग्णांची संख्या ही २५ असली तरी रोज सरासरी १५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले जात आहे. जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे रुग्णांवर उपचार करण्यात येत असून काही रुग्ण सध्या इतर जिल्ह्यातही उपचार घेत आहेत.--------------------रुग्ण बरे होण्याची स्थितीतारीख           एकूण बाधित    बरे झालेले रुग्ण     टक्केवारी६ जून            २०७                         १०९                ५२.६५१३ जून        २५१                          १९८                ७८.८८२० जून       २८२                            २३७               ८४.०४२७ जून       ३९७                              २७३             ६८.७६४ जुलै       ५४४                              ३६९               ६७.८३०५ जुलै      ६१८                             ४००                ६४.७२(रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण-६८.८३ टक्के)-----------------राज्याची स्थितीदिवस        रुग्ण बरे६ जून        ४५.०६ टक्के१३ जून    ४७.२० टक्के२० जून    ५०.९४ टक्के२७ जून    ५२.९४ टक्के४ जुलै     ५४.०२ टक्के----------------

राज्यापेक्षा १४ टक्क्यांनी प्रमाण अधिकराज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४ टक्के आहे, तर नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६८ टक्के आहे. राज्यातील रुग्णांची संख्या ही २ लाख ६४ हजार इतकी आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ८२ रुग्ण घरी (दि. ४ जुलैचे आकडे) गेले आहेत. ही संख्या मोठी असल्याने प्रमाण हे कमी दिसत असले तरी राज्यापेक्षा नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे १४ टक्क्यांनी अधिक आहे. लवकर निदान, उपचारांचे बदलते प्रोटोकॉल, मृत्युदरात घट, रुग्णाचे मानसिक बळ यामुळे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ६३८ इतके एकूण रुग्ण आहेत, तर जिल्ह्यात बरे होणाºया रुग्णांची संख्या ४०० इतकी झाली आहे.--------------कोठे आहेत रुग्णजिल्हा रुग्णालय- २६०एम्स हॉस्पिटल-१५जिल्हा रुग्णालय आयसीयू-८बूथ हॉस्पिटल-९७प्रवरा ट्रस्ट, लोणी-१०साई संस्थान, शिर्डी-३एसएसजीएम, कोपरगाव-६ग्रामीण रुग्णालय, संगमनेर-१६नाशिक जिल्हा रुग्णालय-१वडाळा महादेव (श्रीरामपूर) रुग्णालय-६दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे- २ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल, मुंबई-२संगमनेर खासगी हॉस्पिटल- २पारनेर खासगी हॉस्पिटल-१नाशिक येथील खासगी हॉस्पिटल-५-----------------उपलब्ध सुविधाआतापर्यंत घेतलेले सॅम्पल-६१७२आतापर्यंत पॉझिटिव्ह- ६३८आतापर्यंत निगेटिव्ह- ५२४२घरी सोडलेले -४००चाचणीस नकार -४४बेडची संख्या-८९०विलगीकरणाची ठिकाणे- ४ क्वारंटाईनची ठिकाणे-२८क्वारंटाईन रुग्ण-३२९५होम क्वारंटाईन-१४७५संस्थात्मक क्वारंटाईन-६९३इतर क्वारंटाईन-२६०दुसºयांदा पॉझिटिव्ह रुग्ण-१२

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या