शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

६५ हजार प्रवाशांना संपाचा फटका

By admin | Updated: December 18, 2015 23:16 IST

अहमदनगर : एसटी कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदचा शुक्रवारी दुसरा दिवस होता़ दुसऱ्या दिवशी दुपारनंतर संप मागे घेण्यात आला़

अहमदनगर : एसटी कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदचा शुक्रवारी दुसरा दिवस होता़ दुसऱ्या दिवशी दुपारनंतर संप मागे घेण्यात आला़ पण, एसटीचे चाक सायंकाळपर्यंत फिरले नव्हते़ त्यामुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार प्रवाशांना संपाचा फटका बसला़ विशेषत: ग्रामीण भागातील जनजीवन संपामुळे विस्कळीत झाले होते़ दरम्यान, उद्या शनिवारपासून बससेवा पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली़ पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी गुरुवारी बंद पुकारला़ संप दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही सुरूच होता़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले़ काहींवर आगारातच मुक्काम करण्याचीही वेळ ओढावली़ कामगार संघटनांच्या विविध मागण्यांबाबत इंटक संघटनेचे पदाधिकारी व परिवहनमंत्र्यांची शुक्रवारी दुपारी संयुक्त बैठक झाली़ बैठकीत कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते़ पण जोपर्यंत संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्याकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका इंटक संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली़ अखेर ४ वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन मिळाल्याची घोषणा छाजेड यांनी केली आणि संप निवळला़ परंतु, सायंकाळपर्यंत प्रवाशांचा बसस्थानकातच मुक्काम संप अचानक सुरू झाला़ विविध बसेसने १०० ते १५० प्रवाशी तारकपूर आगारात आले़ परंतु संप सुरू झाला़ त्यामुळे बहुतांश प्रवासी खासगी वाहनातून निघून गेले़ पण १० ते १२ प्रवासी तारकूपर आगारात अडकले होते, या प्रवाशांना आगारातच मुक्काम करावा लागला असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले़