शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

ठिबक सिंचनावर घेणार ५ हजार हेक्टर तूर

By admin | Updated: June 2, 2016 23:09 IST

अहमदनगर : कडधान्यांचे उत्पादन दरवर्षी घटत असून, उत्पादकता वाढविण्याचे मोठे आव्हान कृषी विभागापुढे आहे़

अहमदनगर : कडधान्यांचे उत्पादन दरवर्षी घटत असून, उत्पादकता वाढविण्याचे मोठे आव्हान कृषी विभागापुढे आहे़ त्यामुळे या वर्षी कृषी विभागाच्यावतीने ५ हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनातून तुरीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ यातून १ लाख २५ हजार हेक्टर तुरीचे उत्पादन करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली़नगर जिल्ह्याचे सरासरी तुरीचे क्षेत्र १२ हजार हेक्टर आहे़ तर उत्पादकता एका हेक्टरसाठी २७१ किलो म्हणजे तीन क्विंटलपर्यंत आहे़ उत्पादकता कमी असल्यामुळे क्षेत्र वाढूनही तुरीचे उत्पादन कमी येत आहे़ त्यामुळे तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने ठिबक सिंचनाचा वापर करुन ५ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रत्येक कृषी सहाय्यकास १० हेक्टरवर तूर लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे़ अकोला जिल्ह्यात एका शेतकऱ्याने ठिबक सिंचनाचा अवलंब करुन एका हेक्टरमध्ये ३३ क्विंटल उत्पादन घेण्याचा विक्रम केला होता़ त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यातही तुरीचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे़ मागील वर्षी एका हेक्टरमध्ये ३ क्विंटल इतके नगण्य उत्पादन हाती आले होते़ ते आता २५ क्विंटलपर्यंत वाढविण्याचे टार्गेट ठेवले असल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)