शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

ठिबक सिंचनावर घेणार ५ हजार हेक्टर तूर

By admin | Updated: June 2, 2016 23:09 IST

अहमदनगर : कडधान्यांचे उत्पादन दरवर्षी घटत असून, उत्पादकता वाढविण्याचे मोठे आव्हान कृषी विभागापुढे आहे़

अहमदनगर : कडधान्यांचे उत्पादन दरवर्षी घटत असून, उत्पादकता वाढविण्याचे मोठे आव्हान कृषी विभागापुढे आहे़ त्यामुळे या वर्षी कृषी विभागाच्यावतीने ५ हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनातून तुरीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ यातून १ लाख २५ हजार हेक्टर तुरीचे उत्पादन करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली़नगर जिल्ह्याचे सरासरी तुरीचे क्षेत्र १२ हजार हेक्टर आहे़ तर उत्पादकता एका हेक्टरसाठी २७१ किलो म्हणजे तीन क्विंटलपर्यंत आहे़ उत्पादकता कमी असल्यामुळे क्षेत्र वाढूनही तुरीचे उत्पादन कमी येत आहे़ त्यामुळे तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने ठिबक सिंचनाचा वापर करुन ५ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रत्येक कृषी सहाय्यकास १० हेक्टरवर तूर लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे़ अकोला जिल्ह्यात एका शेतकऱ्याने ठिबक सिंचनाचा अवलंब करुन एका हेक्टरमध्ये ३३ क्विंटल उत्पादन घेण्याचा विक्रम केला होता़ त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यातही तुरीचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे़ मागील वर्षी एका हेक्टरमध्ये ३ क्विंटल इतके नगण्य उत्पादन हाती आले होते़ ते आता २५ क्विंटलपर्यंत वाढविण्याचे टार्गेट ठेवले असल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)