शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

विषारी गवत खाल्ल्याने ४६ शेळ््या-मेढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:58 IST

तालुक्यातील गोधेगाव येथे विषारी गवताच्या मुळ्या खाल्ल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा ४६ वर गेला आहे.

नेवासा :तालुक्यातील गोधेगाव येथे विषारी गवताच्या मुळ्या खाल्ल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा ४६ वर गेला आहे. नदीचे पाणी कमी झाल्यामुळे परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांना नदीपात्रात उगवलेल्या गवतावर चरण्यासाठी सोडले होते.हे गवत खाल्ल्यानंतर एक-एक करत अनेक मेंढ्यांनी माना टाकल्या. मेंढ्यांच्या तोंडातून फेस येत होता. अनेक अत्यव्यस्थ झाल्या होत्या. यात काल २० मेंढ्या व ५ शेळ्या दगावल्या होत्या. आजही परिस्थिती अशीच असून अनेक मेंढ्या सकाळी दगावल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आज दुपारी नगरहून पशुवैद्यकीय अधिका-यांचे पथक येणार असल्याची माहिती देण्यात आली.आज सकाळी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी भेट देत पाहणी केली. काल (दि.१८) मंगळवारी २० मेंढ्या व ५ शेळ्या दगावल्या होत्या. आज (दि.१९) पुन्हा २१ मेंढ्या दगावल्याने मृत मेंढ्यांची संख्या ४१ तर शेळ्यांची संख्या ५ वर गेली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर