शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

दिवसभरात २३२ जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST

अहमदनगर: जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २३२ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर बरे झाल्याने ३०७ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १३३८ ...

अहमदनगर: जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २३२ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर बरे झाल्याने ३०७ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १३३८ जणांवर उपचार सुरू आहेत. बाधितांची आणि उपचार घेणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ९१९ इतकी झाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ६६ हजार २३३ इतकी झाली आहे, तर आतापर्यंत ९७६ जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७८, आणि अँटीजेन चाचणीत ८० रुग्ण बाधीत आढळले. त्यामध्ये अहमदनगर (६४), कोपरगाव (१४), नगर ग्रामीण (२६), नेवासा (१७), पारनेर (२०), पाथर्डी (७), राहाता (१४), संगमनेर (३४), शेवगाव (१६), श्रीरामपूर (७), अकोले (५), राहुरी (९), जामखेड (२), कर्जत (७), श्रीगोंदा (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.