शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

२०० कोटींचा चारा घोटाळा, न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:49 IST

दुष्काळी परिस्थितीत २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये सुरू केलेल्या गुरांच्या चारा छावण्यांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा तक्रारदाराने केला असून ४२६ संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया होऊन बुधवारी १३६ संस्थांविरोधात गुन्हे दाखल झाले.

अहमदनगर : दुष्काळी परिस्थितीत २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये सुरू केलेल्या गुरांच्या चारा छावण्यांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा तक्रारदाराने केला असून ४२६ संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया होऊन बुधवारी १३६ संस्थांविरोधात गुन्हे दाखल झाले.गुन्हा दाखल झालेल्या संस्था जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांशी संबंधित असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे़ चारा घोटाळ्यांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संस्थांमध्ये नेवासा, पाथर्डी आणि श्रीगोंदा, जामखेड तालुक्यातील छावणी चालक संस्थांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील एकूण ११ तालुक्यांतील छावण्यांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे़एकूण पशुधनाच्या तिप्पट जास्त जनावरे दाखविण्यात येऊन त्यात संस्था चालकांसह अधिकाºयांचेही हात गुंतलेले आहेत़ सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी जिल्ह्यातील दुष्काळी छावण्या व चारा डेपोबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती़ चारा छावण्यांत कागदोपत्री दाखविलेली जनावरे व प्रत्यक्षातील पशूधन, यांत मोठी तफावत असल्याचे गायके यांच्या निदर्शनास आले़गायके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश शासनास दिला़ कारवाईचा अहवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाईल.शेवगाव तालुक्यात ४० तर पाथर्डी तालुक्यात ७४ लाख जनावरे दाखविण्यात आल्याची गायके यांची तक्रार आहे़