शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

२० हजार जनावरे घरच्या दावणीला

By admin | Updated: June 29, 2016 00:53 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे छावण्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली असून, छावण्यांतील २० हजार जनवारे घरी परतली आहेत़

अहमदनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे छावण्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली असून, छावण्यांतील २० हजार जनवारे घरी परतली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ जिल्ह्यात पिण्याचे पाणी व चाऱ्याची टंचाई तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ त्यामुळे जिल्ह्यात गेल्या एप्रिलपासून छावण्यात सुरू होत्या़ चारा नसल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे छावणीत नेऊन बांधली़ गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील ४८ हजार ३९३ जनावरांचा छावण्यांत मुक्काम होता़ मात्र मान्सूनच्या आगमनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला़ विशेषकरून दक्षिण नगर जिल्ह्यात सामधानकारक पाऊस पडल्याने गेल्या आठ दिवसांत १९ छावण्या बंद करण्यात आल्या आहेत़ या छावण्यांत २० हजार ४०३ जनावरे होती़ ही जनावरे शेतकरी घरी घेवून गेले़ पाऊस पडल्याने मशागतीलाही चांगला वेग आला आहे़ जिल्ह्यात ४७ छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती़ त्यापैकी ३९ छावण्या सुरू होत्या़ पाथर्डी, नेवासा, जामखेड, नगर, शेवगाव तालुक्यातील १९ छावण्या बंद झाल्या असून, उर्वरित २० छावण्यात सुरूच आहेत़ जामखेड, कर्जत, नेवासा, नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, संगमनेर आणि राहुरी तालुक्यांतील २८ हजार ९९३ जनावरांचा मुक्काम अद्याप छावण्यांतच आहे़ (प्रतिनिधी)