शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

२० हजार जनावरे घरच्या दावणीला

By admin | Updated: June 29, 2016 00:53 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे छावण्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली असून, छावण्यांतील २० हजार जनवारे घरी परतली आहेत़

अहमदनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे छावण्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली असून, छावण्यांतील २० हजार जनवारे घरी परतली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ जिल्ह्यात पिण्याचे पाणी व चाऱ्याची टंचाई तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ त्यामुळे जिल्ह्यात गेल्या एप्रिलपासून छावण्यात सुरू होत्या़ चारा नसल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे छावणीत नेऊन बांधली़ गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील ४८ हजार ३९३ जनावरांचा छावण्यांत मुक्काम होता़ मात्र मान्सूनच्या आगमनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला़ विशेषकरून दक्षिण नगर जिल्ह्यात सामधानकारक पाऊस पडल्याने गेल्या आठ दिवसांत १९ छावण्या बंद करण्यात आल्या आहेत़ या छावण्यांत २० हजार ४०३ जनावरे होती़ ही जनावरे शेतकरी घरी घेवून गेले़ पाऊस पडल्याने मशागतीलाही चांगला वेग आला आहे़ जिल्ह्यात ४७ छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती़ त्यापैकी ३९ छावण्या सुरू होत्या़ पाथर्डी, नेवासा, जामखेड, नगर, शेवगाव तालुक्यातील १९ छावण्या बंद झाल्या असून, उर्वरित २० छावण्यात सुरूच आहेत़ जामखेड, कर्जत, नेवासा, नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, संगमनेर आणि राहुरी तालुक्यांतील २८ हजार ९९३ जनावरांचा मुक्काम अद्याप छावण्यांतच आहे़ (प्रतिनिधी)