शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

जिल्ह्यात १८ गुन्हेगार घातक

By admin | Updated: July 2, 2014 00:41 IST

सच्या टारझन, मध्याचा समावेश : पोलीस प्रमुख-वकिलांची बैठक

अहमदनगर : अभियांत्रिकीसाठी जिल्हाभरातून ५ हजारांवर अर्जविक्री झाली असून, बुधवार (दि. २) अर्ज विक्रीचा शेवटचा दिवस आहे. यातील जवळपास सर्वानीच आपल्या अर्जांची पडताळणी (कन्फर्मेशन) केली असून, दि. ३ जुलै हा शेवटचा दिवस असेल. राज्यभरात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली. संबंधित एआरसी केंद्रावर विद्यार्थ्यांनी एप्लीकेशन किटसाठी गर्दी केली होती. विळद घाटातील विखे कॉलेज, विश्वभारती (सारोळा), छत्रपती शिवाजी (नेप्ती), रायसोनी (चास), प्रवरा (लोणी), संजीवनी (कोपरगाव), अमृतवाहिनी (संगमनेर), परिक्रमा (काष्टी) आदी महाविद्यालयांतील एआरसी केंद्रांवर पाच हजारांवर अर्जांची विक्री झाली आहे. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी अर्जांची पडताळणी केली असून, राहिलेल्यांना ३ जुलैपर्यंत कन्फर्मेशन करता येईल. पॉलिटेक्निकसाठीची प्रक्रियाही २७ जूनपासून सुरू झाली असून, ६ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज कन्फर्म करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)