शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

१७ महाराष्ट्र बटालियनच्या छात्रांकडून विजय दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST

पाकिस्तानबरोबर झालेल्या १९७१ च्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी केलेली उत्तम कामगिरी व पाकिस्तानने ९३ हजार सैनिकांना घेऊन पत्करलेली शरणागती या ...

पाकिस्तानबरोबर झालेल्या १९७१ च्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी केलेली उत्तम कामगिरी व पाकिस्तानने ९३ हजार सैनिकांना घेऊन पत्करलेली शरणागती या दिवसाचे स्मरण छात्रांना व्हावे म्हणून व १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रमाची गाथा रचत पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सर्व वीर जवानांना सलाम व शहीद जवानांचे स्मरण होण्याच्या दृष्टिकोनातून मेजर संजय चौधरी यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून भारताने केलेल्या युद्धविषयक कामगिरीची माहिती विद्यार्थी व छात्रांना दिली.

स्वातंत्र्यानंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे स्मरण प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवे. मातृभूमीसाठी लढताना शहीद झालेल्या शहिदांचे स्मरण सदोदित ठेवावे, असे मत मेजर संजय चौधरी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाबद्दल कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, चीफ ऑफिसर भरत भालसिंग, चीफ ऑफिसर भाऊसाहेब शिंदे, गणेश भापकर, लेफ्टनंट माधव जाधव, कॅप्टन सुरेश जाधव, कॅप्टन गौतम खेडकर, लेफ्टनंट भरत डगडे, लेफ्टनंट आगळे, लेफ्टनंट प्राजक्ता भंडारी, डॉ. अजयकुमार पालवे, दिलीप करपे, अरविंद आचारी, सुभेदार साचिंदर सिंग, लेफ्टनंट सुनील फुलसुंगे, अमोल दहातोंडे, चोरमुले, गोरे, होळकर, धोतरे, रवींद्र चोबे, सुभेदार मेजर लेफ्टनंट पी. व्यंकटेश, गणेश वामन, रमेश गांगर्डे, शंकर मैना, सुखदेव गांगर्डे, प्रतीक शिंदे, विष्णू शिंदे, सोनार आदी मान्यवरांनी छात्रसैनिकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.

------

फोटो- १६ विजय दिवस