शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

१७ महाराष्ट्र बटालियनच्या छात्रांकडून विजय दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST

पाकिस्तानबरोबर झालेल्या १९७१ च्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी केलेली उत्तम कामगिरी व पाकिस्तानने ९३ हजार सैनिकांना घेऊन पत्करलेली शरणागती या ...

पाकिस्तानबरोबर झालेल्या १९७१ च्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी केलेली उत्तम कामगिरी व पाकिस्तानने ९३ हजार सैनिकांना घेऊन पत्करलेली शरणागती या दिवसाचे स्मरण छात्रांना व्हावे म्हणून व १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रमाची गाथा रचत पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सर्व वीर जवानांना सलाम व शहीद जवानांचे स्मरण होण्याच्या दृष्टिकोनातून मेजर संजय चौधरी यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून भारताने केलेल्या युद्धविषयक कामगिरीची माहिती विद्यार्थी व छात्रांना दिली.

स्वातंत्र्यानंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे स्मरण प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवे. मातृभूमीसाठी लढताना शहीद झालेल्या शहिदांचे स्मरण सदोदित ठेवावे, असे मत मेजर संजय चौधरी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाबद्दल कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, चीफ ऑफिसर भरत भालसिंग, चीफ ऑफिसर भाऊसाहेब शिंदे, गणेश भापकर, लेफ्टनंट माधव जाधव, कॅप्टन सुरेश जाधव, कॅप्टन गौतम खेडकर, लेफ्टनंट भरत डगडे, लेफ्टनंट आगळे, लेफ्टनंट प्राजक्ता भंडारी, डॉ. अजयकुमार पालवे, दिलीप करपे, अरविंद आचारी, सुभेदार साचिंदर सिंग, लेफ्टनंट सुनील फुलसुंगे, अमोल दहातोंडे, चोरमुले, गोरे, होळकर, धोतरे, रवींद्र चोबे, सुभेदार मेजर लेफ्टनंट पी. व्यंकटेश, गणेश वामन, रमेश गांगर्डे, शंकर मैना, सुखदेव गांगर्डे, प्रतीक शिंदे, विष्णू शिंदे, सोनार आदी मान्यवरांनी छात्रसैनिकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.

------

फोटो- १६ विजय दिवस