शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

१३ लाख मतदार, १५ हजार कर्मचारी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्हा महसूल प्रशासनाने निवडणूक आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील १३ लाख ६२ हजार ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्हा महसूल प्रशासनाने निवडणूक आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील १३ लाख ६२ हजार ८८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूकप्रक्रिया पार पाडण्यासाठी ५१९ अधिकारी, तर १५ हजार १६४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर ३१ डिसेंबरला अर्जाची छाननी होणार आहे. ४ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने ५१९ अधिकारी, तर १५ हजार १६४ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मिला पाटील यांनी दिली.

--

अशी आहे तयारी

ग्रामपंचायती- ७६७

प्रभागांची संख्या -२६२९

मतदान केंद्रांची संख्या-२८५९

संवेदनशील मतदान केंद्र-६८

निवडून द्यावयाचे सदस्य-६२६७

नियुक्त अधिकारी-५१९

नियुक्त कर्मचारी-१५१६४

----------

तालुकानिहाय मतदार

तालुका मतदार

अकोले- ७९०५७

संगमनेर- ०

कोपरगाव- ६३७८५

श्रीरामपूर- ८३०७१

राहाता- १००९७०

राहुरी- ९३४४५

नेवासा- १३७९८७

नगर- १२१२७६

पारनेर- १५८७९९

पाथर्डी- १३१६७८

शेवगाव- ७६१६१

कर्जत- १११९७७

जामखेड- ८०३७५

श्रीगोंदा- १२४३०७

एकूण- १३,६२, ८८८