शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:13 IST

जिल्ह्यात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरुच असून आतापर्यत जिल्ह्यात १०० टक्के पावसाने हजेरी लावली अहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे.

ठळक मुद्देपाच तालुक्यांनी शंभरी ओलांडलीसहा नव्वदीपार

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरुच असून आतापर्यत जिल्ह्यात १०० टक्के पावसाने हजेरी लावली अहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. जिल्ह्यात काल दिवसअखेर तब्बल ९९.७८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अद्याप परतीचा मान्सून हजेरी लावणार असल्याने यंदा विक्रमी पावसांची नोंद होण्याची शक्यता आहे. आठवड्यापासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दमदार पाऊस सुरु आहे. सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात झाला आहे. आतापर्य त अकोले तालुक्यात १५३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अद्यापपर्यत अकोले तालुक्यात ७६० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल १२१ टक्के  पाऊस राहाता तालुक्यात झाला आहे. आतापर्यत ५३३ मिलीमीटर पावसाची नोंद राहाता तालुक्यात झाली आहे. त्यानंतर ११५ टक्के पाऊस कर्जत तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल नेवासा तालुक्यात ११३ टक्के पावसांची नोंद झाली आहे. सर्र्वात कमी पाऊस कोपरगाव तालुक्यात झाला आहे. कोपरगावमध्ये आतापर्यत ६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत सरासरी ४९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण ९९.७८ टक्के आहे. 

तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये पाऊस  पावसाची टक्केवारी तालुका- पाऊस - टक्केवारीअकोले - ७६० - १५३.९७ राहाता -५३३- १२१.०८नेवासा -६०२-११३.३१जामखेड - ६३०-१००.७२पारनेर -४५८- ९६.६४श्रीगोंदा -४२८-९५.४१नगर - ५००- ९५.३७श्रीरामपूर -४२७- ९०.८७राहुरी-४४०- ९१.८१शेवगाव -५१९- ९२.४२पाथर्डी -४५५-८२.६१संगमनेर -३०९- ७४.१७कोपरगाव - ३०१ - ६८.३८एकूण - ९९.७८