शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पंख असावे आकाशाचे, परी उंबरठ्यावर भक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 15:27 IST

व्यवहारात पैशाला जी किंमत आहे किंबहुना याहून अधिक किंमत सांसारिक जीवनात सुसंस्कारांना आहे.

जगातील सर्व सुखे ही पैशांनी खरेदी करता येतात. आलीशान आयुष्य, अद्ययावत सुखसोयींनी युक्त असा फ्लॅट, फ्रिज, टीव्ही, हॉटेल, पार्टी, केवळ पैशांमुळेच मिळतात म्हणून जास्तीत जास्त पैसा जमविण्याची स्पर्धा आज निर्माण झाली आहे. ही घातक स्पर्धाच मानसाला अवनतीकडे घेऊन जात आहे. परंतु, आपण लक्षात घ्यायला हवे की, व्यवहारात पैशाला जी किंमत आहे किंबहुना याहून अधिक किंमत सांसारिक जीवनात सुसंस्कारांना आहे.आज आम्ही पाहत आहोत की, कुटुंबे ही बेसुर होत चालली आहेत. जसे पेरावे तसे उगवते हा निसर्ग नियम आहे. प्रापंचिक जिवनात मात्र आम्हाला या नियमाचे विस्मरण होते. कुटुंबात विविध प्रकारचे घटक राहतात. प्रत्येकाचे विचार निराळे असतात. त्यांच्या स्वभावातही फरक असतो. तरीपण कुटुंबात शांती, सुख, आनंद निर्माण झाला पाहिजे. कारण ह्यवसे शांती ज्या घरी, लक्ष्मी तेथे वास करीह्ण असे म्हणतात. हल्ली कौटुंबिक चौकटच खिळखिळी झाल्याने मानसाची वाटचालही विनाशाकडे होत आहे. वेळीच सावध होणे गरजेचे आहे. मुक्तपणे जीवन जगने ही भौतिक सुखाची व्याख्या झाल्याने मनमानी आयुष्य खुप काही समस्या निर्माण करीत आहे. भ्रष्टाचाराचा कॅन्सर, चंगळवादाचा प्रसार, नितीमुल्यांची घसरण, फुकट खाण्याची प्रवृत्ती हे दृष्य परिणाम वास्तवात दिसत आहेत. यामध्ये परिवर्तन व्हावे म्हणून घराघरात सुसंस्कार वर्धिष्णू व्हावेत असे वाटते.-हभप डॉ. ज्ञानेश्वर मिरगे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक