शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

वेढा रे वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातीरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:59 IST

- इंद्रजीत देशमुख जगाच्या कल्याणाची वांच्छना करणाऱ्या जगातील सगळ्याच संतांनी समाजातील निकोपता अबाधित राहावी यासाठी खूप प्रयत्न केले. साधना ...

- इंद्रजीत देशमुखजगाच्या कल्याणाची वांच्छना करणाऱ्या जगातील सगळ्याच संतांनी समाजातील निकोपता अबाधित राहावी यासाठी खूप प्रयत्न केले. साधना आणि साधनामार्ग यांच्या जोपासनेसाठी व्यक्ती निकोप असली पाहिजे. द्वेष, मत्सर, आकस, रोष अशा सात्त्विक प्रभावाच्या परिणामासाठी अभाव ठरणाºया गोष्टी अंतरी धरून आम्हाला कधीच साधना करता येणार नाही. हे सगळे उरी धरून साधनेचा प्रयत्न केलाच, तर ते निव्वळ साधनेचं नाटक ठरू शकतं. माउलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर,‘एरव्ही तरी पंडूसूता। आत शुद्ध नसता।बाहेरी करमु तो तत्त्वता। विटंबु गा।।’अशी अवस्था होऊ शकते. अशा प्रकारे अंतरी मालिन्य धरून दार्शनिक शालीन्य स्वीकारून व्यक्ती आपले आणि समाजाचे हित साधूच शकत नाही, म्हणून संतांनी आम्हाला वर्तन नियमन शिकवले आणि त्या नियमनाची अंमलबजावणी स्वत:कडून जगाकडे अशी अनुसरली. याच अनुसरणाचा बोध देताना तुकाराम महाराज म्हणतात,‘वेढा रे वेढा रे पंढरी। मोर्चे लावा भीमातीरी।।’इथं पंढरी वेढायला सांगतात. वास्तविक पंढरी म्हणजे पंढरपूर असंही म्हणता येईल; पण तात्त्विकदृष्ट्या आमच्या नाथरायांनी म्हटल्याप्रमाणे,‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल।नांदतो केवळ पांडुरंग।।असा अर्थ इथं अपेक्षित आहे. आपल्या शरीररूपी पंढरीभोवती मोर्चा उभा करा. जेणेकरून भोवताली पतनासाठी उभ्या असलेल्या उपलब्धीमागे हे शरीर जाऊ शकणार नाही. वैयक्तिक आचरण नियमनाचा आग्रह धरण्यापाठीमागे संतांचा उद्देश असा असतो की, जगातील इतरांच्या बाह्य अभिनिवेशावर आपण विचलित होऊ नये. बाहेर भोवताली कोणतीही परिस्थिती असो, पण आपण विचलित व्हायचं नाही, असं संतांचं सांगणं आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक