शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

आत्मा हाच परमात्मा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:31 IST

जीव हाच शिव आहे.प्रत्येकाचे हृदयात ईश्वर वसला आहे.या आत्मारामाला भजावे.

जीव हाच शिव आहे.प्रत्येकाचे हृदयात ईश्वर वसला आहे.या आत्मारामाला भजावे. शुद्ध अंतकरणात ईश्वर वसलेला असतो. मनोभावे त्या ईश्वराची आराधना करुन आपलं निहीत कर्तव्य,जबाबदाºया पार पाडा. परम् अथार्ने जीवन जगा आणि परम सुखाचे धनी व्हा ! असा हितोपदेश तुकाराम महाराजांनी दिला. गुरुमाऊलींनी  मानसात देव शोधून त्यांना देवत्व प्राप्त करुन दिलं. प्रत्येकजण  देव आहे तर मग मानसा मानसात भेद कसला? असा सवाल विचारत  जाती धर्माच्या नांवानं भेदाभेद करणे महापाप आहे असा कळकळीने  महाराज सांगत असत.  आपल्या आत्मारामाला शुद्ध अंतकरणाने जपा.  राग लोभ  मत्सर द्वेष मोह माया अहंकार या पासून दूर रहा..दु:खी वंचित,असहाय गरजूंची सेवा करा,आईवडीलाची सेवा करा,रुग्णांची सेवा करा.हिच ईश्वराची खरी भक्ती आहे परमार्थ आणि परोपकार करा. निष्काम कमार्ला ज्ञान आणि भक्तीची जोड दिली तर ते सत्कर्म अधिक उजळून जाते. दैववादापेक्षाही प्रयत्नवादात मनुष्य हित दडलेलं आहे. म्हणूनच 'प्रयत्नांती परमेश्वर' हे तत्व महत्वाचं मानलं जाते. गुरुमाऊलींची ही शिकवण कालवाडीच्या संत तुकाराम बीज सोहळ्यातील अमोल ठेवा आहे. आजही  याच गुरुत्वाकर्षणाने  कालवाडी येथे तुकोबांच्या या संतवाडीत तुकोबाच्या गाथेचा जागर अभंगपणे चालवित गांवकरी गुण्यागोविंदाने नांदत आहे. कालवाडी सारखं अगदी छोट्याशा गांवाला प्रति देहू चे महात्म्य गुरुवर्यांनी प्राप्त करुन दिले आहे.ही भूमी धन्य आहे. - नंदकिशोर हिंगणकर    आकोट जि.अकोला 

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक