शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

संताची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:09 IST

ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे.

- डॉ.भूषण कुमार उपाध्यायज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे. सन् या शब्दाचा अर्थ आहे ‘होत असलेला’. होत असल्या बाबतची जी क्रि या आहे ती केवळ वर्तमानकाळातच होऊ शकते. शेवटी संत तो आहे जो वर्तमान काळातच राहतो. तो भूत किंवा भविष्यकाळ या दोन्हींपासून लांब राहात असतो. साºया चिंता आणि तणाव यांचे कारण हे एकतर भूतकाळापासून किंवा भविष्यकाळापासून निर्माण होते. शेवटी आपली चेतना आपल्या परम अवस्थेमध्ये अशावेळी पोहोचू शकते, जेव्हा ती वर्तमानकाळामध्ये असते.हेच कारण आहे की अध्यात्माची सगळी साधने आपल्याला वर्तमानकाळातच प्रस्थापित करतात. योग, ज्ञान आणि भक्ती यांच्या क्षेत्रात ज्या ज्या विधी विकसित झाल्या आहेत, त्या सर्व आपल्याला वर्तमान क्षणामध्ये जगायला शिकवतात. आपण जसेही वर्तमानकाळात स्थापित होतो, तत्क्षणी आपले मन आनंदाने भरले जाते.शेवटी संताचे पहिले लक्षण आहे की जे नेहमी वर्तमानात राहतात. हेच कारण आहे की संताचे विचार पूर्णपणे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय असतात. संताची वाणी आणि कृती पूर्णपणे पारमार्थिक आणि सर्वकालीन असते. ती कोणत्याही वर्ग अथवा काळाकरिता असत नाहीत.वर्तमानकाळामध्ये प्रस्थापित होण्यासाठी सर्वात सुगम आणि प्रभावी साधना ही श्वासाची असते. हा श्वास जन्मापासून मृत्यूपर्यंत चालत असतो. श्वासाचे चालू असणे हे सदैव वर्तमान काळातच होऊ शकते. शेवटी या श्वासास आपल्या चेतनेला जोडून आपण आपल्याला वर्तमानामध्ये स्थापित करू शकतो. शांत बसून निरपेक्ष भावाने श्वासाचे निरीक्षण केल्यावर मन हळूहळू भूत आणि भविष्यापासून दूर जाऊ लागते. मनामध्ये जे विचारकल्लोळ सतत उठत असतात, ते हळूहळू शांत होत जातात आणि आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते. जसजशी आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते, तसतसा संतपणाचा भाव आपल्या जीवनात येऊ लागतो आणि काही विशिष्ट लक्षणे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसू लागतात. सत्याकडे त्याची ओढ निर्माण होऊ लागते. तो अहिंसक आणि दुसºयांच्या धनलोभापासून मुक्त होत जातो. संग्रह करण्याची प्रवृत्ती समाप्त होते आणि तो आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवू शकतो. मनाच्या शुद्धीबरोबरच त्याच्यात आनंद निर्माण होत जातो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक