शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

संत

By admin | Updated: September 10, 2016 12:46 IST

सध्या संत ही संज्ञा अत्यंत गुळगुळीत झाली आहे आणि कुठल्याही योग्यतेचा विचार न करता कोणालाही संत म्हटले जो. ‘‘बहु अवघड आहे. संत भेटी। परी जगजेठी करुणा केली ।।’’ एकूणच ईश्वर कृपेशिवाय संत भेट होणे नाही.

बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा सध्या संत ही संज्ञा अत्यंत गुळगुळीत झाली आहे आणि कुठल्याही योग्यतेचा विचार न करता कोणालाही संत म्हटले जो. ‘‘बहु अवघड आहे. संत भेटी। परी जगजेठी करुणा केली ।।’’ एकूणच ईश्वर कृपेशिवाय संत भेट होणे नाही. परमार्थामध्ये संत भेटीला प्रथम क्रमांकाचे मूल्य आहे. म्हणूनच सर्व संत संतांचे वर्णन करुन संतांची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतात. ‘‘तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठले ।। नेणति काही टाणा टोणा नामस्मरणावाचूनि ।।’’ निळोबाराय ज्यांना प्रत्यक्ष संत तुकोबारायाचे सान्निध्य लाभले ते संताबद्दल बोलताना म्हणतात संत तेच ज्यांचे जीवन ध्येय विठ्ठल प्राप्तीचे आहे, ते कधीही जादू - टोणा, धूप अंगारा, गंडा - दोरा, छां - छूं असे उपचार कोणालाही सुचवित नाहीत. एक तर तुमच्या ऐहिक आणि शारीरिक व्याधीसाठी त्यांच्या जवळ उपायच नसतो. त्यांची एकच तळमळ असते. ती म्हणजे जीवाचा आत्मोध्दार व्हावा. कुठलीही समस्या घेऊन त्यांच्याकडे गेले तर ते एकच उपाय सूचवितात तो म्हणजे ईश्वराच्या नामस्मरणाचा. याचा अर्थ तू निष्काम भूमिकेवर ईश्वराशी नामस्मरणाद्वारे अनुसंधान साध तो तुला नक्कीच मदत करील. संत देहाच्या बाबतीत बिरक्त असतात. आणि त्यांना विषयाची आवड नसते. ‘‘नव्हती संत माळा मुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ।। तुका म्हणे नाही निरसला देह । तोंवरी आघवे संसारिक ।।’’ यावरुन संत तेच ठरतात जे आत्मानुभूतिवर आरुढ आहेत. ‘‘ज्ञानदेवा प्रमाण आत्माहा निधान् सर्वांघटी पूर्ण एक नांदे ।।’’ ज्यांची दृष्टी जात, धर्म, देश, राष्ट्र याच्या पलिकडे जाते, जे सर्व सृष्टीशी एकरुप झालेले असतात, ‘‘हे विश्वाची माझे घर’’ असा व्यापक विचार ज्यांचा अंगभूत असतो. ‘‘किंबहुना चराचर आपणचि जाला ।।’’ जे जे भेटे ते वाटे मी ऐसे ।। या स्थितीवर स्थिर असलेलेच संत म्हटले जातात. ज्यांना राष्ट्रभाव सुध्दा संकुचित वाटतो, ज्यांच्या डोळ्यासमोर आत्मरुपाने ईश्वराचे व्यापकत्व उभे असते, जे फक्त सत्यालाच ओळखतात व भजनानंदी आहेत तेच संत म्हणविले जातात.