शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

धर्मामुळेच जीवनाला दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 17:03 IST

आयुष्यात एखादा जवळचा मित्र असलाच पाहिजे. जो तुम्हाला योग्य दिशा दाखवील. धर्म हा प्रत्येकाचा जवळचा मित्र असतो

आयुष्यात एखादा जवळचा मित्र असलाच पाहिजे. जो तुम्हाला योग्य दिशा दाखवील. धर्म हा प्रत्येकाचा जवळचा मित्र असतो. धमार्मुळेच जीवन बदलते. मित्र कसा असावा तर संकटात मदत करणारा. योग्य मार्गावर नेणारा हवा. मित्र सच्चा हवा. संकटात जो सोडून जात नाही तोच खरा मित्र.जीवाला जीव देणारा मित्र दुसऱ्याला बरबादीपासून वाचवितो. आयुष्य बदलून देण्यासाठी प्रयत्न करणाराच खरा मित्र होय. वाईट संगतीचा परिणाम वाईटच होतो म्हणून वाईट संगतीच्या, विचारांच्या माणसापासून, मित्रांपासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. घरातील संस्कार नामशेष होणार नाहीत. मोबाईलचा अतिवापर करण्यापासून जो दूर राहिल अशा माणसांशीच मैत्री करावी. तोच मित्र परस्परात चांगले वातावरण निर्माण करतो. मित्र समजदार हवा. मोठ्यांचा आदर मित्रांकडून व्हायला हवा. ज्याला पैशाची किंमत कळते, पैशाची बचत कशी करावी हे कळणारा, अध्यात्माची गोडी असणाºया व्यक्तीबरोबरच मैत्री करावी. मित्राने चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे. धर्म हा प्रत्येकाचा महत्वाचा मित्र असून तोच आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर नेतो. धर्मामुळे माणसाचे आयुष्य पालटते. जीवनात पहिला दोस्त शरीर, दुसरा दोस्त परिवार जन आणि तिसरा महत्वाचा दोस्त धर्म असतो. धर्माला जवळ करा. धर्मानुसार वागा, खूप मित्र मिळतील.- पू.श्री.सन्मतीजी महाराज.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर