शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

खळांची व्यंकटी सांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 01:58 IST

जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेजेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो. आपल्या अलौकिक लीलेने तो दैत्य, दुर्जन व खळाच्या कुळांचा नाश करून संतांच्या जीवनात सुखाची गुढी उभी करतो, असे प्रसिद्ध गीता वचन आहे. या वचनात भगवंत पुन्हा पुन्हा म्हणतात -‘‘यदा-यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत:अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं् सृजाम्यहं’’धर्माचे अभ्युत्थान करण्यासाठी भगवंत अवतार घेतो हे वचन पारमार्थिक सत्य म्हणून मान्य करण्यासारखे आहे; परंतु एक प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात घोंगावत राहतो. धर्मावर अधर्माची काजळी आणणाऱ्या वाकड्या वृत्तीच्या खळांची शरीरे नष्ट झाली किंवा शस्त्राने प्रहार करून नष्ट केली तर सत्त्वशील समाजाची निर्मिती होऊ शकेल का? खरं तर खळ गारवेलीसारखे असतात. जे समाजरूपी सात्त्विक जलाला वेढून टाकतात व आपण नष्ट होताना आपले वारसदारही निर्माण करून जातात. ज्ञानदेवासारख्या संवेदनशील माउलीला खळाच्या एक-एका दुर्गुणाची नोंद घेऊन त्यांची शरीरे नष्ट करणारी हिंसक कल्पना मानवली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या या माय माउलीने खळांच्या मर्मस्थळांवर प्रहार न करता आपल्या हृदयातील सगळा चांगुलपणा खळांच्या वृत्तीवर समर्पित करताना म्हटले होतेजें खळांची व्यकंटी साडों। तया सत्कर्मी रती वाढोंभुता परस्परे जडों। मैत्र जीवांचे।।खळांचा खळपणा जर नष्ट व्हायचा असेल तर त्यांच्या शरीरावर प्रहार करू नका. त्याऐवजी त्याच्या वृत्तीतील वाकडेपणा नाहीसा झाला पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक