शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

खळांची व्यंकटी सांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 01:58 IST

जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेजेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो. आपल्या अलौकिक लीलेने तो दैत्य, दुर्जन व खळाच्या कुळांचा नाश करून संतांच्या जीवनात सुखाची गुढी उभी करतो, असे प्रसिद्ध गीता वचन आहे. या वचनात भगवंत पुन्हा पुन्हा म्हणतात -‘‘यदा-यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत:अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं् सृजाम्यहं’’धर्माचे अभ्युत्थान करण्यासाठी भगवंत अवतार घेतो हे वचन पारमार्थिक सत्य म्हणून मान्य करण्यासारखे आहे; परंतु एक प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात घोंगावत राहतो. धर्मावर अधर्माची काजळी आणणाऱ्या वाकड्या वृत्तीच्या खळांची शरीरे नष्ट झाली किंवा शस्त्राने प्रहार करून नष्ट केली तर सत्त्वशील समाजाची निर्मिती होऊ शकेल का? खरं तर खळ गारवेलीसारखे असतात. जे समाजरूपी सात्त्विक जलाला वेढून टाकतात व आपण नष्ट होताना आपले वारसदारही निर्माण करून जातात. ज्ञानदेवासारख्या संवेदनशील माउलीला खळाच्या एक-एका दुर्गुणाची नोंद घेऊन त्यांची शरीरे नष्ट करणारी हिंसक कल्पना मानवली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या या माय माउलीने खळांच्या मर्मस्थळांवर प्रहार न करता आपल्या हृदयातील सगळा चांगुलपणा खळांच्या वृत्तीवर समर्पित करताना म्हटले होतेजें खळांची व्यकंटी साडों। तया सत्कर्मी रती वाढोंभुता परस्परे जडों। मैत्र जीवांचे।।खळांचा खळपणा जर नष्ट व्हायचा असेल तर त्यांच्या शरीरावर प्रहार करू नका. त्याऐवजी त्याच्या वृत्तीतील वाकडेपणा नाहीसा झाला पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक