शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
3
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
4
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
5
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
6
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
7
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
8
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
9
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
11
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
12
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
13
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
14
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
15
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
16
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
17
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
18
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
19
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
20
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं

खळांची व्यंकटी सांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 01:58 IST

जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेजेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो. आपल्या अलौकिक लीलेने तो दैत्य, दुर्जन व खळाच्या कुळांचा नाश करून संतांच्या जीवनात सुखाची गुढी उभी करतो, असे प्रसिद्ध गीता वचन आहे. या वचनात भगवंत पुन्हा पुन्हा म्हणतात -‘‘यदा-यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत:अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं् सृजाम्यहं’’धर्माचे अभ्युत्थान करण्यासाठी भगवंत अवतार घेतो हे वचन पारमार्थिक सत्य म्हणून मान्य करण्यासारखे आहे; परंतु एक प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात घोंगावत राहतो. धर्मावर अधर्माची काजळी आणणाऱ्या वाकड्या वृत्तीच्या खळांची शरीरे नष्ट झाली किंवा शस्त्राने प्रहार करून नष्ट केली तर सत्त्वशील समाजाची निर्मिती होऊ शकेल का? खरं तर खळ गारवेलीसारखे असतात. जे समाजरूपी सात्त्विक जलाला वेढून टाकतात व आपण नष्ट होताना आपले वारसदारही निर्माण करून जातात. ज्ञानदेवासारख्या संवेदनशील माउलीला खळाच्या एक-एका दुर्गुणाची नोंद घेऊन त्यांची शरीरे नष्ट करणारी हिंसक कल्पना मानवली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या या माय माउलीने खळांच्या मर्मस्थळांवर प्रहार न करता आपल्या हृदयातील सगळा चांगुलपणा खळांच्या वृत्तीवर समर्पित करताना म्हटले होतेजें खळांची व्यकंटी साडों। तया सत्कर्मी रती वाढोंभुता परस्परे जडों। मैत्र जीवांचे।।खळांचा खळपणा जर नष्ट व्हायचा असेल तर त्यांच्या शरीरावर प्रहार करू नका. त्याऐवजी त्याच्या वृत्तीतील वाकडेपणा नाहीसा झाला पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक