शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

खळांची व्यंकटी सांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 01:58 IST

जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेजेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो. आपल्या अलौकिक लीलेने तो दैत्य, दुर्जन व खळाच्या कुळांचा नाश करून संतांच्या जीवनात सुखाची गुढी उभी करतो, असे प्रसिद्ध गीता वचन आहे. या वचनात भगवंत पुन्हा पुन्हा म्हणतात -‘‘यदा-यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत:अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं् सृजाम्यहं’’धर्माचे अभ्युत्थान करण्यासाठी भगवंत अवतार घेतो हे वचन पारमार्थिक सत्य म्हणून मान्य करण्यासारखे आहे; परंतु एक प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात घोंगावत राहतो. धर्मावर अधर्माची काजळी आणणाऱ्या वाकड्या वृत्तीच्या खळांची शरीरे नष्ट झाली किंवा शस्त्राने प्रहार करून नष्ट केली तर सत्त्वशील समाजाची निर्मिती होऊ शकेल का? खरं तर खळ गारवेलीसारखे असतात. जे समाजरूपी सात्त्विक जलाला वेढून टाकतात व आपण नष्ट होताना आपले वारसदारही निर्माण करून जातात. ज्ञानदेवासारख्या संवेदनशील माउलीला खळाच्या एक-एका दुर्गुणाची नोंद घेऊन त्यांची शरीरे नष्ट करणारी हिंसक कल्पना मानवली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या या माय माउलीने खळांच्या मर्मस्थळांवर प्रहार न करता आपल्या हृदयातील सगळा चांगुलपणा खळांच्या वृत्तीवर समर्पित करताना म्हटले होतेजें खळांची व्यकंटी साडों। तया सत्कर्मी रती वाढोंभुता परस्परे जडों। मैत्र जीवांचे।।खळांचा खळपणा जर नष्ट व्हायचा असेल तर त्यांच्या शरीरावर प्रहार करू नका. त्याऐवजी त्याच्या वृत्तीतील वाकडेपणा नाहीसा झाला पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक