शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

महाराष्ट्री असावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 04:00 IST

प्रांताभिमान दूर ठेवून त्यांनी परराज्याचे कौतुक का करावं? हे औदार्य गुणाचं लक्षण आहे.

- बा. भो. शास्त्रीश्रीचक्रधरांनी महाराष्ट्रासाठी स्वतंत्र सूत्र मांडले आहे. त्यात महाराष्ट्राचं तोंडभरून कौतुक केलं तर खरं. गुजरात ही स्वामींची जन्मभूमी, तरीपण ते आपल्या साधकांना महाराष्ट्रातच राहायला सांगतात. खरंतर, गुजरात व महाराष्ट्रात तेव्हा बेबनाव होता. म्हणूनच विशाळदेव स्वामींना रामयात्रेला जाण्याची अनुमती देत नव्हते. तरी स्वामी महाराष्ट्रात आले व मराठीत नवीन दर्शनशास्त्र दिलं. महान राज्याचा सन्मान केला. प्रांताभिमान दूर ठेवून त्यांनी परराज्याचे कौतुक का करावं? हे औदार्य गुणाचं लक्षण आहे.संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -तुझे औदार्य जाणो स्वतंत्रदेता न म्हणसी पात्रापात्रकैवल्या ऐसे पवित्रवैरियाही दिधलेमहाराष्ट्र राज्य हे उदार आहे. सर्व पंथ व धर्म येथे सुखाने नांदतात. आमची भाषा अमृतातेही पैजा जिंकणारी आहे. पसायदान हा विशाल हृदयाचा हुंकार आहे. क्षमाशीलता हा या मातीचा अंगभूत गुण आहे. स्वामींना अभिप्रेत असलेला भावच कवीवर्य गोविंदाग्रजांनी सांगितला. त्यांना महाराष्ट्रात देवत्वच दिसलं. ते म्हणतात,मंगलदेशा! पवित्रदेशा! महाराष्ट्रदेशा!प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्रदेशाराकटदेशा, कणखरदेशा, दगडांच्या देशा...स्वामींना असेच शके १९९७ मध्ये या मंगल राष्ट्रात सर्वसमावेशकता जाणवली. जसा समुद्र सर्व नद्यांना स्वत:त सामावून घेतो, तसा हा महाराष्ट्र स्वामींना वाटला. ज्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले त्याच वर्षी बेलापूर येथे सूत्राचा जन्म झाला. १२ व्या शतकात स्वामी या महंत राष्ट्राचं तोंडभरून कौतुक करतात. हा त्यांचा प्रादेशिक अभिमान आहे असं नाही. यात इतर राज्यांची उपेक्षाही नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक