शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

अध्यात्मात एकाग्रता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 00:38 IST

‘जर तुम्हाला अध्यात्माकडे वळायचे असेल, तर डोंगर, दऱ्यात जा.’ डोंगर, दऱ्यांमध्ये कुठलीच आध्यात्मिकता नोही. ही एक तुमच्या आतल्या दिशेने केली जाणारी वाटचाल आहे.

-सद्गुरू जग्गी वासुदेव

असे लाखो लोक आहेत, ज्यांना वाटतं की, ते आध्यात्मिक मार्गावर आहेत, पण त्यात ते काहीच प्रगती करत नाहीत. याचे कारण हे आहे की, या मार्गात खरोखर काही घडण्यासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णपणे त्यात झोकून देणे गरजेचे आहे. स्वत:ला पूर्णपणे झोकून देणे याचा अर्थ असा नाही की, आपण आपले काम थांबविले पाहिजे. कुटुंबाचा त्याग किंवा इतर कोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. हा गैरसमज नेहमीच समाजात राहिला आहे. ‘जर तुम्हाला अध्यात्माकडे वळायचे असेल, तर डोंगर, दऱ्यात जा.’ डोंगर, दऱ्यांमध्ये कुठलीच आध्यात्मिकता नाही. ही एक तुमच्या आतल्या दिशेने केली जाणारी वाटचाल आहे. तुम्ही तुमच्या आत जे काही करता, ते अध्यात्म आहे. तुमच्याबाहेर, बाह्य जगात तुम्ही काय करता, ते अध्यात्म नव्हे. तुम्ही कोठेही गेलात; शहरात राहात असाल किंवा हिमालयात... तुमचे आंतरिक जग हे सारखेच असते.अध्यात्म हे आतल्या दिशेने टाकले जाणारे पाऊल आहे, एक असा आयाम जो तुमच्या वर्तमान अनुभव कक्षेबाहेर आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी वेगळ्याच पातळीची एकाग्रता लागते. तुम्हाला जर अनुभवात्मक आयामात पाऊल ठेवायचे असेल, तर आजपर्यंत तुम्ही करत असलेली सर्व व्यर्थ बडबड, तुमची धारणा, मान्यता असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्ही खरे किंवा खोटे समजत असलेल्या सर्व गोष्टी, हे सर्वकाही तुम्ही बाजूला ठेवणे गरजेचे आहे.तुम्ही स्वत:ला जे काही समजता किंवा जग तुम्हाला जे काही समजते, ते केवळ सामाजिकदृष्ट्या निगडित आहे. अस्तित्वाशी त्याचा काडीमात्र संबंध नाही. अस्तित्वाच्या दृष्टीने काही घडायला हवे असेल, तर तुम्ही त्याला पूर्णत: एका वेगळ्या मार्गाने सामोरे जाणे आवश्यक आहे. तुम्ही नुकतेच जन्माला आल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली, तरच हे साध्य होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक