शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मनातील वाईट विचारांचे दहन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:44 IST

होळीत ज्याप्रमाणे आपण कचरा जाळतो व वातावरण शुध्द करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करुन मन, आत्मा शुध्द करुन पवित्र बनवाव.

श्रीरामपूर/साध्वी डॉ.प्रियदर्शनाजी होळीत ज्याप्रमाणे आपण कचरा जाळतो व वातावरण शुध्द करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करुन मन, आत्मा शुध्द करुन पवित्र बनवाव.होळीचा पवित्र सण लक्षात घेऊन आत्मशुध्दी करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कोठे जायचे, आपण कुठून आलो आहोत याचा गंभीर विचार करा. संत समाजाला सतत जागरुक करतात. आयुष्य थोडे आहे. क्रोध, मोह, माया आदी षडरिपुंचे दहन करुन जीवन सार्थकी लावा. आत्मलक्षी बना, क्षमायाचना करुन जीवनाचे सोने करा. वाईट विचारांमुळे आयुष्य बरबाद होते. वाईच विचार काढून टाकले तर आयुष्याला एक नवीन वळण लागते. मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ होईल. आत्मस्वरुपाला जाणले पाहिजे. अज्ञानाचा अंधकार दूर करावा, ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करा. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, वेळेचा सदुपयोग करा जीवन सार्थकी लागेल. प्रत्येकाने दररोज धर्मग्रंथाचे एक पान वाचलेच पाहिजे. धर्माला राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज आहे. धर्मावर राजकारणाचा प्रभाव वाढल्याने धर्म बदनाम होण्याची शक्यता आहे.