शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मनातील वाईट विचारांचे दहन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:44 IST

होळीत ज्याप्रमाणे आपण कचरा जाळतो व वातावरण शुध्द करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करुन मन, आत्मा शुध्द करुन पवित्र बनवाव.

श्रीरामपूर/साध्वी डॉ.प्रियदर्शनाजी होळीत ज्याप्रमाणे आपण कचरा जाळतो व वातावरण शुध्द करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करुन मन, आत्मा शुध्द करुन पवित्र बनवाव.होळीचा पवित्र सण लक्षात घेऊन आत्मशुध्दी करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कोठे जायचे, आपण कुठून आलो आहोत याचा गंभीर विचार करा. संत समाजाला सतत जागरुक करतात. आयुष्य थोडे आहे. क्रोध, मोह, माया आदी षडरिपुंचे दहन करुन जीवन सार्थकी लावा. आत्मलक्षी बना, क्षमायाचना करुन जीवनाचे सोने करा. वाईट विचारांमुळे आयुष्य बरबाद होते. वाईच विचार काढून टाकले तर आयुष्याला एक नवीन वळण लागते. मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ होईल. आत्मस्वरुपाला जाणले पाहिजे. अज्ञानाचा अंधकार दूर करावा, ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करा. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, वेळेचा सदुपयोग करा जीवन सार्थकी लागेल. प्रत्येकाने दररोज धर्मग्रंथाचे एक पान वाचलेच पाहिजे. धर्माला राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज आहे. धर्मावर राजकारणाचा प्रभाव वाढल्याने धर्म बदनाम होण्याची शक्यता आहे.