शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

अन्नदान ते उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 05:52 IST

आरोग्य बिघडवणारं अन्न सेवन तरी कसं करावं व दानही कसं करावं? दान केलं तरी ते उत्तम कसं असू शकेल? ...

आरोग्य बिघडवणारं अन्न सेवन तरी कसं करावं व दानही कसं करावं? दान केलं तरी ते उत्तम कसं असू शकेल? इंजेक्शन देऊन मोठं केलेलं टरबूज, पावडर टाकून पिकवलेली केळी व कलर दिलेले वाटाणे, आंबे, भेसळीचं तेल, निकस धान्य, केमिकलपासून तयार केलेलं दूध, फास्टफुड ढाब्याचं जेवण, हे उत्तम कसं? आज उत्तम अन्नदानच उत्तम असतं हे समजणं महत्त्वाचं आहे.

एका बाजूला अन्नाच्या अतिरेकाने अजिर्ण झाल्याने झोप नाही, दुसरीकडे पोटात अन्नाचा कण नाही म्हणून झोप येत नाही. आमच्या देशात कुपोषणाने मरणारे अनेक आहेत. अन्न वाया घालवणारे जास्त आहेत. अन्नाचं मोल कळावं म्हणूनच अन्नाला ‘अन्नब्रह्म’ म्हटलं आहे. स्वामी रस्त्याने चालत होते, हातात भिक्षा होती. भरधाव येणाऱ्या घोड्याचा धक्का लागला, अन्न जमिनीवर पडलं. स्वामींनी मातीवरचा एक एक कण उचलून घेतला. बा.भो. म्हणतात, तो मातीच्या कणाकणातून भिक्षेचे कण वेचत होता. कणाकणाने पूर्ण परंतु भक्तासाठी व्याकूळ होता. आपल्या परिवाराला स्वामी म्हणत, जेवढं अन्न लागेल तेवढंच मागत जा.

असं सांगतात, झोळी टाकल्यावर अन्नकण जमिनीवर पडले तेव्हा म्हणाले, ‘‘एैसे आणुआणु सांडावे ते काई तुमचे दाई’’ अन्नदात्याचं अन्न वाया घालवता ते तुमचे वैरी आहेत काय? शेजारचा उपाशी असेल तर तुम्हाला जेवणाचा अधिकार नाही ही महंमद पैगंबराने आपल्या अनुयायांना केलेली सूचना खरंच मोलाची आहे. गरज आहे तेथे उत्तम नक्कीच अन्नदान करा, पण फुकट मिळतं म्हणून कामचुकार व आळशी पोसू नका. गरजवंताने ते जरूर घ्यावं, पण आपल्यात बळ आल्यावर आपणही दान करावं, विंदांची कविता सुंदर आहे. ते म्हणतात,^‘‘देणाºयाने देत जावे, घेणाºयाने घेत जावे,कधी तरी घेणाºयाने देणाºयाचे हात घ्यावे’’बा.भो. शास्त्री