शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

देवभीरू होऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 05:13 IST

आजकाल लोक देवाबद्दल जी चर्चा करतात, म्हणजे जर तुम्ही मंदिर, चर्च, मशीद किंवा इतर कुठल्या प्रार्थनास्थळी जाऊन आठवड्याचा त्याचा हप्ता दिला नाही, तर तो तुमच्यावर रागावणार, तुमच्या मुलांना रोगिष्ट करणार आणि तुमच्या धंद्याचे तीन तेरा करणार.

- सदगुरू जग्गी वासुदेवआजकाल लोक देवाबद्दल जी चर्चा करतात, म्हणजे जर तुम्ही मंदिर, चर्च, मशीद किंवा इतर कुठल्या प्रार्थनास्थळी जाऊन आठवड्याचा त्याचा हप्ता दिला नाही, तर तो तुमच्यावर रागावणार, तुमच्या मुलांना रोगिष्ट करणार आणि तुमच्या धंद्याचे तीन तेरा करणार. थोडी-फार जाण असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा ठिकाणी जावंसंदेखील वाटणार नाही. दैवी तथ्य अशा बालिशपणाने आपण चित्रित केले आहे.देवाला घाबरणारे होऊ नका. दैवी गोष्टी भयभीत होऊन तुम्ही शोधू शकणार नाही. जे काही तुम्ही करत आहात, जर ते भीतिपोटी करत असाल, तर नक्कीच त्यातून तुमचं कल्याण होणार नाही. अंतत: त्याचे परिणाम तुमच्यासाठी हितावह असणार नाहीत. जर भय तुमच्या समोर आलं, तर त्याच्याकडे पाहा आणि व्यवस्थित हाताळा. तुमच्या भयाचा मूळ आधार काय? तुमच्या मर्यादा हाच भयाचा मूळ आधार आहे. ‘काय होईल’ हाच भीतीचा मूळ आधार आहे, पण शेवटी तुम्हाला काय होणार? फार तर एक दिवशी तुम्ही मरणार. म्हणून तुमचे आयुष्य संपूर्णपणे जगा.तुम्हाला खरोखर मनापासून जे काही करायचं आहे, त्या गोष्टी करा. शेवटी काय होणार आहे़ कोणाला माहीत? पण काही केल्या एक दिवस तुम्ही मरणार हे तर नक्की, प्रश्न केवळ हा आहे, आज की उद्या, एवढंच.जर या भीतिपोटी, तुमचं मन ज्याच्यासाठी तळमळतंय ते केलं नाहीत, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे निर्माण करायचंय ते निर्माण केलं नाहीत, तर तुम्ही तुमचं आयुष्य सुरू होण्याआधीच वाया घालवाल. म्हणून देवाकडे ‘मला काही नको होऊ दे, मला काही नको होऊ दे’ अशा प्रार्थना करू नका. माझ्या जीवनात सर्वकाही घडू दे, अशी प्रार्थना आणि याचना करा. तुमच्या जीवनात सर्वकाही घडू द्यात! प्रत्यक्ष जीवन तुमच्या आयुष्यात घडो!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक