भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा उल्लेख न करता भारताने दहशतवादी कृत्यांना समर्थन देणाऱ्या देशाचा समाचार घेतला. ...
एआयमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य धोरणे, पारदर्शक प्रणाली लागू केल्यास एआय शेतीत उत्तम सल्ला देऊ शकते. पण, जर त्याची उपलब्धता केवळ काही देश आणि काही वर्गांपर्यंत मर्यादित राहिली, तर भविष्यातील जग आजपेक्षाही अधिक असमान होईल. ...
Violence Against Women: जगभरात मृत्यू झालेल्या ६० टक्के महिलांची हत्या त्यांच्याच जोडीदाराकडून, नातेवाईकांकडून म्हणजे वडील, काका, भाऊ यांच्याकडून केली गेली आहे. ...