निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानामुळे शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि दुग्धव्यवसायाकडे वळले. तर अनेकांनी कांदा लागवडीवर भर दिला; परंतु कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि साठवणुकीतील न ...
सध्या शेती करणे म्हणजे जुगार खेळण्याइतकं कठीण बनले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला पडतो तर कधी कोरडा दुष्काळ येतो, ज्यामुळे शेतकऱ्याचा पाचवा मुद्दामच पुळतो आहे. ...
kanda bajar bhav जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारानिमित्त कांद्याची ११५० तर बटाटा ३९ पिशव्यांची आवक झाली आहे. ...