Crop Loan : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारात मालाला न मिळणारा दर यामुळे बळीराजा आर्थिक गर्तेत अडकला आहे. (Crop Loan) ...
यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये दोन लाख १९ हजार १५० शेतकऱ्यांना दोन हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करायचे होते. त्याकरिता ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी कर्जाचे वितरण करण्याचे बँकांना आदेश आहेत. मात्र, कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्य ...
Kharif Crop Loan : खरीप हंगाम संपायला अवघे दोन महिने उरले तरी बीड जिल्ह्यात केवळ ५७ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्हा सहकारी बँकेने आघाडी घेतली असली तरी खासगी बँकांनी हात झटकल्यामुळे शेतकरी कर्जासाठी वणवण फिरत आहेत. काही बँकांचे वाटप शून्यावर असल् ...
सांगली : २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बँकांमार्फत शेतकऱ्यांना द्यावयाच्या पीककर्जात वाढ केली आहे. कर्ज दर मर्यादित ... ...
Crop Insurance : पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडून ग्रामीण भागात पीक विम्याबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. ...